मुंबई वृत्तसंस्था : ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलं आहे. विधानसभा अध्यक्षपदावरून राज्य सरकार आणि राज्यपाल संघर्ष हे प्रकरण ताजं असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी…
नवी मुंबई वृत्तसंस्था : समीर वानखेडेंना त्याच पदावर कायम ठेवण्यासाठी दिल्लीतून एका बड्या भाजप नेत्याचं लॉबिंग सुरु असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला…
बुलढाणा प्रतिनिधी : ओबीसी आरक्षणासाठी वेळ पडली तर मंत्रिपद देखील सोडेल असा सूचक इशारा ना.विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, केंद्रातील भाजप…
मुंबई वृत्तसंस्था : मोदी उत्तर प्रदेशात सभा घेतात आणि दिल्लीत येऊन कोरोना, ओमायक्रॉनवर चिंता व्यक्त करतात. याला निर्बंध कसं म्हणायचं? निर्बंधांमुळे लोकांचा रोजगार, व्यवसाय बुडाला. त्यावर सरकारकडे २०२१ सालातली उपाययोजना…