मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून विधानसभेत दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व मंत्री छगन भुजबळ आमनेसामने आल्याने त्यांच्यात तू तू – मै मै झाले. त्यामुळे सभाग्रहात मोठा गोंधळ…
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबाफुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे. या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेलअशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत…
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळे व बेफिकीरमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले गेले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे,…
मुंबई : भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच राज्यपाल निघून गेले. हा राष्ट्रगीताचाही अपमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत…
मुंबई (प्रतिनिधी) : विधीमंडळाचे आजपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत.यावेळी सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी भाजप एकमेकांना भिडण्याच्या तयारीत आहेत. त्याची व्यूहरचना दोन्ही बाजूकडून जोरदारपणे करण्यात आली…
मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधक कितीही गोंधळ घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे आणि आताही करतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री…
कोल्हापूर : मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती संभाजी महाराज यांनी मुंबई येथे आझाद मैदानात सुढरू केलेले बेमुदत उपोषण आज राज्य शासनाच्या वतीने मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर मागे घेण्यात आले. त्यानंतर…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुडशिंगी येथील दूध संस्थेकडून होत असलेल्या दूध संकलना बाबतीत त्याचबरोबर गोकुळ संघाच्या श्री.महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यातील पशुखाद्य वितरणा बाबतीत गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी एका पत्रकाद्वारे खुलासा केला…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर हा शिवसेनेचा पारंपारिक मतदारसंघ आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढावी. म्हणजे या निवडणुकीत स्वतःच्या पक्षाची तसेच शिवसेनेची ताकद काय आहे हे सर्वांनाच…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यास शिवसेना इच्छुक आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत शिवसेनेला उमेदवारी मिळावी यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी करून ही पोटनिवडणूक शिवसेना लढवणार असल्याची माहिती…