कोल्हापूर:कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या आर्थिक वर्षातील म्हणजेच दि. ३१ मार्च २०२६ अखेर तब्बल रू. २१,३७१ कोटी रुपये व्यवसायाचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. बँकेचा या आर्थिक वर्षातील ढोबळ…
कोल्हापूर:करवीर तालुक्यातील ३ गावातील देवालयांना असणारे ऐतिहासिक महत्व आणि भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेवून, राज्य शासनाने ३ मंदिरांना ब वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. त्यामध्ये करवीर तालुक्यातील दोनवडे येथील श्री…
कोल्हापूर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच प्रमुख आणि लहान नाल्यांची १०० टक्के सफाई होणे आवश्यक आहे. त्यातील गाळ काढून पाण्याचा निचरा विनाअडथळा होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा. आय.आर.बी.कंपनीने केलेल्या ४९ किमी…
कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील म्युझिकल पोल बंद असल्याने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकार्यांना धारेवर धरले. पोल बंद का? मेंटेनन्स का…
कोल्हापूर:आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त न्यू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कोल्हापूर आणि श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २३ व २४ मार्च रोजी एनआयटीच्या अंतर्गत समिती व एनसीसी विभागाच्या वतीने विद्यार्थिनींसाठी डॉ.…
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी शाहूंच्या कला प्रेमाचे प्रतीक असणारे संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या महा संकटानंतर पुन्हा एकदा त्याच पूर्वीप्रमाणे उभे राहील यासाठी तमाम रंगकर्मीच्या आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन…
कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर शहर परिसरातील ई…
कोल्हापूर:खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांची भेट घेतली. संपूर्ण देशभर शेतीमालाची ने-आण करण्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा वापर केला जातो. अशा वेळी…
कोल्हापूर:आरोग्य विज्ञान क्षेत्र झपाट्याने बदलत असून, गुणवत्तापूर्ण सेवा देण्यासाठी अधिकाधिक संशोधनाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन एएफएमसी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या प्राचार्या ब्रिगेडिअर डेचेन चोएडेन यांनी केले. डी. वाय. पाटील कॉलेज…
कोल्हापूर : संपूर्ण जगासाठीच सूर्य हा मोफत ऊर्जेचा कधीही न संपणारा अखंड नैसार्गिक स्त्रोत आहे.याचा पुरेपूर वापर करित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली “पी. एम. सूर्यघर योजना” संपूर्ण जिल्ह्याभर…