कोल्हापूर:: निरोगी आणि सुदृढ तरुण हाच विकसित भारताचा शिल्पकार आहे, असे प्रतिपादन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचा भौतिकशास्त्र अधिविभाग, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि नीम…
कोल्हापूर:सहकार क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून, फेडरेशनच्यावतीने ३ एप्रिल रोजी महिलांसाठी प्रशिक्षण शिबिर आणि चर्चासत्र…
नवी दिल्ली:कोल्हापूर जिल्ह्यातील अपात्र कर्जमाफी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आदेश दिलेला आहे. या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, या अपात्र कर्जमाफीबाबत नाबार्डचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेच्या अध्यक्षांनी बसून…
कोल्हापूर:वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस गुरुवारी दि. २६ वाढदिवस होत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे हा वाढदिवस समाजपयोगी उपक्रमांनी अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करूया, असा संकल्प राष्ट्रवादी…
कोल्हापूर : कोल्हापूरच्या सामाजिक जडणघडणीत गवळी समाजाचे योगदान मोठे आहे. वीरशैव लिंगायत गवळी समाज शताब्दी महोत्सवी इमारत ही समाजाच्या शंभर वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे आणि भविष्यातील प्रगतीच्या ध्यासाचे जिवंत प्रतीक आहे.…
कोल्हापूर : संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय महागाव (गडहिंग्लज) येथे आयोजित ‘हॅक फेस्ट-२६’ मध्ये डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांनी ‘आर्किटेक्चरल डिझाईन अँड मॉडेल मेकिंग’ स्पर्धेत विद्यार्थिनी…
गांधीनगर:- सुरू असलेले बांधकाम संबंधित विभागाला सांगून थांबवण्याची भीती घालून बारा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी श्रीनिवास गजानन लाड (वय३७,रा. महाडिक वसाहत मार्केट यार्ड कोल्हापूर) याच्यावर गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी…
कोल्हापूर:जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकार्यांनी, तालुका आणि गाव स्तरापर्यंत प्रत्यक्ष भेटी देऊन, स्थानिक समस्या जाणून घ्याव्यात. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कृतीशील रहावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विकसित भारताची संकल्पना साकारण्यासाठी देशातील खेडी…
कोल्हापुर;दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे कोल्हापुरातील दऱ्याचे वडगाव इथल्या अनेक घरांचे मोठे नुकसान झाले होते. वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडून गेल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले होते. आमदार अमल महाडिक यांना…
कोल्हापूर: श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे १ एप्रिल रोजी होणाऱ्या श्री जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पूर्वतयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज होत असून, या पार्श्वभूमीवर बुधवारी १८ मार्च रोजी एका विशेष आढावा…