कोल्हापूर : अवैध अग्निशस्त्रांविरोधात कोल्हापूर पोलिसांनी उघडलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) मोठी कारवाई केली आहे. कबनूर (ता. हातकणंगले) येथील एका कारखान्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, २८ जिवंत काडतुसे आणि अग्निशस्त्र…
कोल्हापूर : इचलकरंजी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन चारचाकी नोंदणी मालिका MH५१L चे 12 ऑगस्ट रोजीपासुन कामकाज सुरु करण्यात येत असून MH५१L पसंती क्रमांकाचे अर्ज 12 ते 13 ऑगस्ट रोजी…
कोल्हापूर: जिल्ह्यातील राधानगरी धरणात सुमारे 8.31 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या सिंचन तथा विद्युत विमोचकातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर,…
कोल्हापूर: मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रस्तावित कोल्हापूर खंडपीठासाठी शेंडा पार्क येथील अतिरिक्त ५२ एकर जागेचा प्रस्ताव राज्य शासनाच्या महसूल विभागाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे खंडपीठासाठी…
कोल्हापूर: कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला आता मुख्यमंत्र्यांचा थेट बूस्ट मिळाला आहे. त्यामुळे या प्रकरणात निर्णय घेण्याची जबाबदारी आता नेत्यांवरही आली आहे. शहराची लोकसंख्या वाढल्याने पाणी, रस्ते, आरोग्य,…
कोल्हापूर: पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी भुदरगड, राधानगरी व आजरा तालुक्यातील विविध विकासकामांचा गारगोटी येथे आढावा घेतला. सर्व कामे मुदतीत, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. गारगोटी–आजरा रस्त्याचे…
कोल्हापूर: दूध सहकारी संस्थांच्या निवडणुकीनंतर आता कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचेही बिगुल वाजले आहे. मंगळवार, दि. ११ ऑगस्टपासून ते ९ सप्टेंबरपर्यंत संस्थांकडून ठराव दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.…
कोल्हापूर: गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जप्तनाई येथील अनुदानित आश्रमशाळेत हृदयद्रावक घटना घडली आहे. रविवारी मध्यरात्री सर्पदंश झाल्याने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला असून तिघींवर उपचार सुरू आहेत. मृत विद्यार्थिनींची नावे:…
राजर्ष शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला, शिंगणापूर (चंबुखडी, ता. करवीर) येथील उच्चस्तरीय धोरण व सनियंत्रण समितीची बैठक दिनांक १०/०७/२०२६ रोजी दुपारी २.०० वाजता मा. सौ. शिल्पा खोत,…
कोल्हापूर : शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करत राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी दिली असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी…