दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आणि ग्रामीण परिसरात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले. धुळीचे वादळ येउन पाऊस पडायला सुरुवात झाली. सकाळपासून उन्हाचे प्रचंड चटके लागत असतानाच पाऊस पडल्याने वातावरणात थंडावा…
चेन्नईने राजस्थानविरूद्ध झालेल्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला. हा सामना यंदाच्या आयपीएलमधील चेन्नईचा शेवटचा सामना होता. त्यामुळे हा सामना सर्वांचा लाडका असलेल्या एम एस धोनीचा अखेरचा आयपीएल सामना होता, अशी चर्चा…
कोल्हापूर, प्रतिनिधी: नवीन शिक्षकांची कागदपत्राची पडताळणी सुरू आहे. ती पूर्ण होईल व जिल्ह्यांतर्गत बदल्यांची प्रक्रिया झाल्यानंतर तत्काळ नियुक्ती करणार त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने आठवड्यात कार्यमुक्त करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हा…
सांगली : रेल्वेत बेकायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांविरोधात रेल्वे पोलिसांनी मोहीम सुरु केली आहे. रेल्वे स्थानके आणि धावत्या गाड्यांमध्ये परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांना ताब्यात घेऊन दंडाच्या कारवाया केल्या आहेत. पाण्याच्या १९ हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या.विभागीय…
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होताच मराठीला अभिजात भारतीय भाषेचा दर्जा दिला जाईल, हे वचन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देत असल्याची घोषणा काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली आहे. जयराम रमेश यांनी…
अन्नधान्याची दरवाढ रोखण्यासाठी व्यापाऱ्यांना आठवड्याचा साठा जाहीर करण्याचे निर्देश दिले गेले आहेत. सर्व प्रकारच्या खाद्यान्नाचे दर नियंत्रणात राहावेत म्हणून केंद्र सरकारकडून लोकसभा निवडणुकीदरम्यान उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, निवडणूक संपताच…
राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या मॉन्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेले दोन ते तीन दिवस राज्यात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र असा सर्वत्र पाऊस पाहायला मिळत आहे. अशातच आता पुढील…
महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत आहे. या चौथ्या टप्प्यात पुणे, शिरुर, मावळ, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नंदुरबार, रावेर, अहमदनगर, शिर्डी या 11 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.…
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात क्रांती चौक परिसरात असलेल्या श्रेयस विद्यालय केंद्रावर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे मतदारांना उन्हामध्ये रांग लावावी लागली. निवडणूक आयोगाच्या वतीने पैसे वाटप करूनही सावलीची…
आम आदमी पार्टीचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासंबंधीची याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने ही याचिका…