कोल्हापूर: कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या उचगाव मध्ये सतेज पाटील गटाला मोठा धक्का बसला आहे. विजय गुळवे, विनायक जाधव, मच्छिंद्र सुतार आणि संभाजी पाटील यांनी आपल्या समर्थकांसह…
सरवडे (प्रतिनिधी) : कारखाना हा आपलीच मालकीचा आहे या अविर्भावात बिद्री कारखान्याची गेली अनेक वर्षे सत्ता भोगणारया के.पी.पाटील यांनी खोटे बोलं पण रेटुन बोल या प्रवृत्तीचा वापर करीत सभासदांची फसवणूक…
कडगांव (वार्ताहर) : बिद्री कारखान्याचे खरे मालक हे कारखान्याचे 60 हजार सभासद आहेत. के.पी.पाटील यांच्या नियोजनशुन्य कारभारामुळे या 60 हजार ऊस उत्पादक शेतकऱ्यांपैकी 15 ते 20 हजार शेतकऱ्यांचाच ऊस कारखान्याला…
गारगोटी (प्रतिनिधी) : कडगाव परिसरात परिवर्तन आघाडीच्या बाजुने सभासदांची प्रचंड लाट निर्माण झाली असून परिवर्तन आघाडीचा विजयरथ आता कोणीही रोखू शकत नाही असा ठाम विश्वास आमदार प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त…
इचलकरंजी (प्रतिनिधी) घरोघरी राष्ट्रवादी या अभियानाची इचलकरंजी शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील व कोल्हापूर शहराध्यक्षआर.के. पोवार यांच्या हस्ते व इचलकरंजी शहराध्यक्ष नितीन जांभळे, प्रांतिक सदस्य मदन…
गारगोटी( प्रतिनिधी) : म्हसवे, ता.भुदरगड येथील बिद्री कारखान्याचे माजी संचालक, हुतात्मा स्वामी सुतगिरणीचे विद्यमान संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भुदरगड तालुक्यातील प्रमुख नेते निवासराव देसाई यांनी आपल्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांसह…
म्हाकवे( प्रतिनिधी) .: मळगे खु: ता.कागल येथील धडाडीचे कार्यकर्ते, बलभीम सेवा संस्थेचे चेअरमन व उद्योगपती महेश पाटील यांनी आपल्या अनेक सहकारी कार्यकर्त्यांसह बिनशर्त भाजपत प्रवेश केला. पक्ष प्रवेश होताच, श्री.महेश…
गारगोटी(प्रतिनिधी) राज्यातील अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन ग्रामीण भागात वास्तव्यास असलेल्या अल्पसंख्यांक लोकसमुहातील नागरीकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अल्पसंख्यांक बहुल ग्रामीण विकास योजनेतून राधानगरी, भुदरगड…
बहिरेश्वर प्रतिनिधी…. मौजे म्हारूळ येथील सन 2020 सालची ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक दुध संस्थाच्या कर्मचाऱ्यांनी पूढाकार घेवून बिनविरोध केली होती. पाच वर्ष पाच सरपंच,चार उपसरपंच अशी रचना करून प्रत्येक गटाला सरपंच…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : पी. एन. पाटील सडोलीकर यांनी भोगावती कारखान्याची सत्ता ताब्यात घेतली त्यावेळी कारखान्यावर १८७ कोटी रुपये कर्ज होते . त्यावरील १३५ कोटी चे व्याज द्यावे लागले . त्यामुळे…