बारामती, सातारा, सांगली, हातकणंगले, कोल्हापूर, सोलापूर ,माढा, लातूर, उस्मानाबाद , रायगड व रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 11 लोकसभा मतदारसंघात मंगळवारी उत्साहात मतदान पार पडले. हाती आलेल्या आकडेवारीनुसार सरासरी 54.98 टक्के मतदान झाले.…
हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि मविआचे उमेदवार सत्यशिल पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना घडली आहे . धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील पाठसांगवी येथे राजकीय वैमनस्यातून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर…
कोल्हापुरात शाहू महाराज आणि विद्यमान खासदार तथा महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. तर, हातकणंगलेमध्ये ठाकरे गटाचे सत्यजित पाटील, महायुतीचे धैर्यशील माने आणि शेतेकरी राजू शेट्टी…
कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी चुरशीने मतदान सुरु असतानाच मतदान केंद्रावर एक दुःखद घटना घडली . कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर पेठेतील रमाबाई आंबेडकर शाळेत मतदान केंद्रावर वृद्ध मतदाराचा हृदयविवकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना…
वाळवा तालुक्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दोन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच वाद पेटला होता. साखराळे गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार समोर आला. या मतदान केंद्रावर महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने आणि महाविकास आघाडीचे…
राज्यासह संपूर्ण देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज (७ मे) मतदान होत आहे. सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सध्या उन्हाचा तडाखा बसत असल्याने सकाळपासूनच मतदार हे मतदानासाठी बाहेर पडल्याचे…
देशात यंदा लोकसभा निवडणूक एकूण सात टप्प्यांत होत आहे. यापैकी 19 एप्रिलला पहिला टप्पा आणि 26 एप्रिलला दुसरा टप्पा पार पडला आहे. आज (मंगळवार, 7 मे) लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान…
कवठेपिरान : हिंदकेसरी मारुति माने म्हणजे या परिसराची अस्मिता आहे. आजवर त्यांना न्याय देण्यासाठी कोणीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. मात्र महायुतीच्या सरकारच्या माध्यमांतून या स्मारकाचे रेंगाळलेले काम मार्गी लावणाऱ्या युवा…
लोकसभा निवडणूक 2024 दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने 26 एप्रिल रोजी EVM-VVPAT स्लिप्सच्या 100 टक्के क्रॉस चेकिंगशी संबंधित याचिका फेटाळल्या होत्या. न्यायालयाने निवडणूक आयोगाला VVPAT बाबत काही बदल करण्याचे आदेशही दिले होते. आता,…
ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी देशविरोधी कारवायांमधील अतिरेक्यांना शिक्षा होण्यासाठी खटले लढले आहेत. त्याचा राजकीय फायदा होईल, असे भाजपला वाटत असल्यामुळे कदाचित त्यांना उमेदवारी दिल्याचे बोलले जाते. भाजपने उत्तर मध्य…