कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे असंघटित कामगार सेल विभागाची आढावा बैठक झाली. पक्षाचे शहर कार्यालय शिवाजी स्टेडियम कोल्हापूर येथे झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील सर्व…
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळ नवीन टर्मिनलचा लोकार्पण सोहळा उजळाईवाडी येथे आज पार पडला. या कार्यक्रमावेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. सोहळ्यावेळी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेउन आम्हालाच लोकसभेची उमेदवारी…
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडीना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी निश्चित मानली जाते. ते काँग्रेस कडून हात या चिन्हावर लढणार असल्याचे सांगण्यात…
मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांच्या नाराजीबाबत त्यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी मोठा खुलासा केला…
मुंबई: पुढील आठवड्याभरात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना, जल प्रकल्प,…
कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या वतीने 1999 पासून कायम काँग्रेस-राष्ट्रवादी युतीमध्ये राष्ट्रवादीला मिळत गेला आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट कोल्हापूर यांनी काढलेल्या…
कोल्हापूर : उद्धवजींचा आदेश हा शिवसैनिकांना अंतिम आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा लोकसभा समन्वयक सुनील पाटील यांनी केले. दक्षिण ग्रामीण पदाधिकारी यांची बैठक उंचगाव येथे मंगेश्वर मंदिरात पार पडली त्यावेळी…
मुंबई: भाजपने लोकसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह 195 दिग्गज लोकांचा समावेश आहे. आश्चर्यायची गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही. पहिल्या दिग्गज…
मुंबई: मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असं, म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवक निशाणा साधला आहे. मोदी, शाहांकडे बघून आम्ही भाजपसोबत…
मुंबई: आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात चाललेल्या हुकूमशीविरोधात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत 11 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता जलतरण तलाव साळवी स्टॉप येथे निर्भय बनो सभेचे आयोजन केले आहे.…