महिलांच्या आरोग्याबाबत संवेदनशीलता निर्माण व्हावी : डॉ. दश्मिता जाधव

कोल्हापूर : सुदृढ समाजासाठी महिलांचं आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. कुटुंबाची काळजी घेणारी महिला कामाच्या व्यापामुळे आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही. ती निरोगी रहावी. ती जागरूक व्हावी आणि…

पुलाची शिरोली येथे सतेज पाटील गटाचा दारुण पराभव तर महाडिक गटाने सत्ता खेचली..

शिरोली : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या पुलाची शिरोलीत सत्तांतर झाले आहे. सतेज पाटील गटाकडून महाडिक गटाने सत्ता खेचताना तब्बल 18 जागांपैकी 17 जागा मिळवल्या आहेत. सरपंचपदासाठी पद्मजा…

करवीर मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शुभांगी पाटील यांच्यासह आणखी चार जागांवर विजय

करवीर : करवीर तालुक्यातील कावणे ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शुभांगी प्रताप पाटील यांच्यासह भाजपने अन्य चार जागांवर विजय मिळवला आहे तर विरोधी काँग्रेसला पाच जागा मिळाल्या…

उद्या ठरणार ‘गुलाल’ कोणाचा..

कोल्हापूर (प्रतिनिधी): करवीर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी उद्या मंगळवार दि. २० रोजी होणार आहे.प्रशासनाची मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून १८ टेबलवर १६ फेरीमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या मतमोजणी…

गांधी मैदान विकासासाठी १९ कोटीचा निधी द्या – आम.जयश्री जाधव

कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधी मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी १९ कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. आज नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी…

राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२३ नोव्हेंबर रोजी शिवसेना विभाग गंगावेश यांच्यावतीने दुधाळी मैदान परिसरात गाडीसोबत…

जतमधील ‘त्या’ ४० गावांवर उपमुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई (वृत्तसंस्था) : सीमावादाच्या प्रश्नावर आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी बैठक घेतली. या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सीमाभागातील लोकांची पूर्ण मदत करण्याचे आपण ठरवलेले आहे. त्यासाठी काही योजनांची सुरुवात…

कुंभी कारखान्याची निवडणुक विरोधक एकत्रित लढवणार

करवीर (प्रतिनिधी) : कुडित्रे (ता.करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीत सर्व हेवेदावे विसरून एकत्र आव्हान निर्माण करण्याचे शाहू आघाडीच्या मेळाव्यात ठरले. अध्यक्षस्थानी कुंभीचे माजी अध्यक्ष संभाजी पाटील होते. कोपार्डे…

याप्रकरणी संभाजीराजेंची संतप्त प्रतिक्रिया !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : “फडणवीसांकडून त्रिवेदींच्या विधानाची पाठराखण का?” अशी संतप्त प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपाचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त…

कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे जोडो मारो आंदोलन !

कागल (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना कागलमध्ये जोड्याने मारण्यात आले. या दोघांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस…