ठाणे : दीड महिन्यांपूर्वी आम्ही सर्वांत मोठी हंडी फोडली. ५० थर लावले होते. गुवाहाटीला जायचं आहे? गुवाहटीला जाऊया. मुंबई, सूरत व्हाया गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घ्यायला जाऊया,” अशी जोरदार टोलेबाजी…
मुंबई : भाजपाने नुकतीच केंद्रीय संसदीय समिती तसेच केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यात केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीसांना स्थान देण्यात आले आहे. या विषयी ब्राह्मण महासंघाने अभिनंदन करत मोठी मागणी…
कोल्हापूर(प्रतिनिधी) : गोकुळच्या जिल्ह्याभरातील संस्था प्रतिनिधींनी तुमच्या गैरकाराभरावर बोलू नये, म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी बावड्यात सभा घेतली का ? कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सभा कसबा बावडा येथे…
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे, असा आरोप विरोधकांनी केला. गद्दारांना भाजपची…
मुंबई : भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी कालच्या राजकीय घडमोडींनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत फोन टॅपिंग प्रकरणातील आरोप असणाऱ्या पोलीस अधिकारी रश्मी…
नवी दिल्ली : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर जवळपास दीड महिना पूर्ण झाला आहे. आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. परंतु राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचं फळ…
मुंबई : द्रौपदी मुर्मू यांना झारखंडच्या लोकप्रिय राज्यपाल म्हणून ओळखले जाते. मात्र आज अनेक राज्यपालांच्या भुमिकेबद्दल वाद संशय आणि वाद निर्माण होताना आपण पाहतो’, अशा शब्दांत विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी…
मुंबई : मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे दोन मोठे नेते तुरुंगात आहेत. त्यातच आता भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्वीटमुळे खळबळ माजली आहे.…
मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. शिंदे – फडणवीस सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. मात्र अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून शिंदे – फडणवीस सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरु…
मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, त्यांनी प्रत्यक्ष सभापतींकडे राजीनामा दिलेला नव्हता. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता हा…