कोल्हापुर:इचलकरंजी येथील 700 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. विमानतळावर देवेंद्रजींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उच्च व…
कोल्हापूर : भाजपा कार्यालय कोल्हापूर येथे पन्हाळा तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या विशेष कार्यकारी अधिकार्यांना नियुक्त पत्र वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक हे उपस्थित राहून त्यांनी पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र…
कोल्हापूर : वाढते नागरीकरण तसेच औद्योगिकीकरणामुळे स्थावर मिळकतींच्या खरेदी- विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कोल्हापुरातील चारही दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी दाखल होणाऱ्या दस्त संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली…
कोल्हापूर : शिवसेना सदस्य नोंदणी अधिक व्यापक आणि प्रभावी व्हावी, यासाठी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील आमदार आ. राजेश क्षीरसागर यांच्या कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत…
कराड : भाजपा संघटन पर्व वस्ती संपर्क अभियानांतर्गत कराडमध्ये आढावा बैठक झाली. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्हयातील भाजपचे…
कोल्हापूर : गेल्या दहा वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या सरकारने केलेल्या देशाचा विकास गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या विविध विकासाच्या योजना आणि देशाच्या उद्धारासाठी केलेले काम यावर प्रभावित होऊन…
कराड : भाजपा संघटन पर्व कार्यक्रम व वस्ती संपर्क अभियानाच्या अनुषंगाने सातारा, सांगली, कोल्हापूर या विभागांतील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक भाजपा कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड येथे संपन्न…
कोल्हापूर :भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश संघटनेत एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. राज्यभरात एकूण १२२१ मंडल स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी ९६३ मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा…
भंडारा : विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भंडाऱ्यात पहिला मेळावा पार पडला. काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीनंतर भंडाऱ्याचे पक्ष निरीक्षक वजाहत मिर्झा आणि माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले…
मुंबई : राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी…