श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हात चिन्हावर लढणार…

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय घडामोडीना वेग आला आहे. महाविकास आघाडीकडून लोकसभेसाठी छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी निश्चित मानली जाते. ते काँग्रेस कडून हात या चिन्हावर लढणार असल्याचे सांगण्यात…

भास्कर जाधव यांच्या नाराजीबाबत विक्रांत जाधव यांचा मोठा खुलासा

मुंबई: शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे.  या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना भास्कर जाधव यांच्या नाराजीबाबत त्यांचे चिरंजीव विक्रांत जाधव यांनी मोठा खुलासा केला…

आचारसंहिता  लागण्यापूर्वी शासन निर्णयांचा धडाका

मुंबई: पुढील आठवड्याभरात कधीही लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. राज्यात आचारसंहिता लागण्यापूर्वी दोन दिवसात तब्बल 269 शासन निर्णय घेण्यात आले आहेत.  राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयात पदस्थापना, जल प्रकल्प,…

महाविकास आघाडीचा कोल्हापूरचा तिडा अजूनही अधांतरी मात्र प्रचारात आघाडी: व्ही. बी. पाटील-आर के पोवार

कोल्हापूर: कोल्हापूर लोकसभा पारंपारिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार यांच्या वतीने 1999 पासून कायम काँग्रेस-राष्ट्रवादी युतीमध्ये राष्ट्रवादीला मिळत गेला आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट कोल्हापूर यांनी काढलेल्या…

उद्धवजींचा आदेश हा शिवसैनिकांना अंतिम: कोल्हापूर जिल्हा लोकसभा समन्वयक सुनील पाटील

कोल्हापूर : उद्धवजींचा आदेश हा शिवसैनिकांना अंतिम आहे. असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा लोकसभा समन्वयक सुनील पाटील यांनी केले. दक्षिण ग्रामीण पदाधिकारी यांची बैठक उंचगाव येथे मंगेश्वर मंदिरात पार पडली त्यावेळी…

उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली ऑफर

मुंबई: भाजपने लोकसभेसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. यात पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यासह 195 दिग्गज लोकांचा समावेश आहे. आश्चर्यायची गोष्ट म्हणजे यात महाराष्ट्रातील एकही नाव नाही. पहिल्या दिग्गज…

पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा : रामदास कदम

मुंबई: मोदी, शाहांमुळे भाजपात आलो, पुन्हा-पुन्हा विश्वासघात झाला तर माझं नाव लक्षात ठेवा असं, म्हणत शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपवक निशाणा साधला आहे. मोदी, शाहांकडे बघून आम्ही भाजपसोबत…

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निर्भय बनो सभा

मुंबई: आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशात चाललेल्या हुकूमशीविरोधात प्रबोधन करण्याच्या उद्देशाने रत्नागिरीत 11 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता जलतरण तलाव साळवी स्टॉप येथे निर्भय बनो सभेचे आयोजन केले आहे.…

टीएमसीचे शासन असलेल्या राज्यात माता-भगिनींवर अत्याचार: पंतप्रधान मोदी

दिल्ली : संदेशखाली येथील महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्याममता बॅनर्जी सरकारला सुनावले. याच भूमीवर टीएमसीचे शासन असलेल्या राज्यात माता-भगिनींवर अत्याचार झाले आहेत. संदेशखालीत जे काही…

महायुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेच्या, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या मागण्यांमुळे तिढा वाढला

मुंबई: भाजपने १९५ उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी जाहीर केली. भाजपने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील एकाही जागेचा समावेश नाही. राज्यात सध्या जागावाटप अजून झाले नाही. महायुतीत आणि सत्तेत असलेल्या शिंदेंच्या…