फडणवीसांसाठी ही निवडणूक महत्त्वाची

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे पूर्ण झाले असून, आता सर्वांच्या नजरा 4 जूनकडे लागल्या आहेत. कारण 4 जूनला लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याचबरोबर निकालानंतर पुढे काय हे ठरवण्यासाठी महायुती,…

उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट (सीआयएससीई) एक्झामिनेशनने  बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत . त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण…

कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये 1 जून पासून E-Office प्रणाली

कोल्हापूर, प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत 1 जून पासून प्रभावीपणे E-Office प्रणालीचा वापर सर्व विभागांत करणेत येणार आहे. जिल्हा परिषदेच्या कामकाजात संगणकाचा जास्तीत जास्त वापर करुन शासकीय कामकाज गतिमान व्हावे,…

धैर्यशील मानेंना मोठ्या मताधिक्याने विजयी करा : सौ. वैदांतिका माने

हातकणंगले  : ज्या गावाचे नाव घेऊन संसदेत जायची संधी मिळाली त्या हातकणंगले गावांसाठी भरीव निधी देऊन शहराच्या पायाभूत विकासाला गती देण्याचे काम धैर्यशील माने यांनी केले आहे . रस्ते ,…

जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली आता कायमची बंद

जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ११ हजार ८५ शिक्षकांची भरती पार पडली असून, त्यांची निवड यादी देखील प्रसिद्ध झाली आहे. पण, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे त्यांच्या नेमणुका थांबल्या होत्या. आता त्याला…

खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत नृसिंहवाडी येथे महिलांचा मेळावा

नृसिंहवाडी, प्रतिनिधी : केंद्रशासनाने महिलांसाठी विविध नाविन्य पूर्ण योजना राबविल्या आहेत ज्यामुळे माहिलांचे जीवनमान आणि आर्थिक स्तर उंचावला आहे . खा धैर्यशील माने यांनीही या मतदारसंघात महिलांसाठी विविध योजना व…

कोल्हापूरसाठी 3 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्रे तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 5 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्रे केली दाखल

कोल्हापूर : 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी 3 उमेदवारांनी 6 नामनिर्देशनपत्रे दाखल केली. तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी 5 उमेदवारांनी 9 नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज संजय सदाशिवराव…

शाहू छत्रपती महाराजांच्या विजयात गडहिंग्लज करांचे योगदान मोठे असेल : संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : सुसंस्कृत, संयमी आणि सर्वांना घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून श्री शाहू छत्रपती महाराजांकडे पाहिले जाते. त्यांच्या विचारांचा, अनुभववाचा कोल्हापूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने निश्चितच फायदा होणार आहे. शाहू छत्रपती महाराजांना…

ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात, अमोल कीर्तीकर यांना चौकशीसाठी समन्स

शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Group) उमेदवार अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) ईडी (ED) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. अमोल किर्तीकर यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स देण्यात आलं असून आज ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी…

त्रेवार्षिक यात्रा काळात वाहतुकीची कोंडी होवू नये याबाबत योग्य ती उपाययोजना करणेबाबत

त्रेवार्षिक यात्रा काळात वाहतुकीची कोंडी होवू नये याबाबत योग्य ती उपाययोजना करणेबाबत… उचगांव व वळीवडे येथील त्रेवार्षिक यात्रे निमित्य मोठा भक्त समुदाय भाविक येण्याची शक्यता आहे. कोरोना कालावधी नंतर दिर्घकाळ…