अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची प्रकृती चिंताजनक

मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी समोर आलीय. सुलोचना लाटकर या ९४ वर्षांच्या आहेत.त्यांना उपचारासाठी दादरच्या शुश्रूषा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सुलोचना या गेली काही…

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पाणी विघटन पद्धतीला पेटंट

कोल्हापूर: ऊर्जा साठवणूक उपकरणांसाठी तसेच पाणी विघटनासाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या पदार्थांच्या “पातळ फिती” (थिन फिल्म्स) बनवण्याच्या पद्धतीला डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांना भारतीय…

राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र; जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता

मुंबई : महाराष्ट्रावरील हवेचे दाब कमी होत आहेत. राज्यावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र, मध्य व पूर्व विदर्भासह मराठवाड्यातील पूर्वेकडील जिल्ह्यांत पावसाची शक्‍यता निर्माण होईल.…

बुधवारपर्यंत सर्व रेल्वे मार्ग सुरळीत

बालासोर : रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी बालासोर ट्रेन अपघातस्थळी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, बुधवारपर्यंत सर्व रेल्वे मार्ग सुरळीत होईल अशी अपेक्षा…

ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या आजारांवरील औषधांवर बंदी

मुंबई : केंद्र सरकारने ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या आजारांवरील उपचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या १४ औषधांवर बंदी घातली आहे. ही औषधे आरोग्यास धोका ठरू शकतात म्हणून हा निर्णय़ घेण्यात आले आहे. या…

दिवसातून किती चमचे साखर खावी ? 

दिवसभरात किती साखर खाल्ली पाहिजे ? साखर कोणत्या पद्धतीने खाल्ली पाहिजे ? दिवसाला किती आणि कशी साखर खाल्ली तर आपण आजारापांसून लांब राहू शकतो. चला पाहुयात. दिवसभरांतून किती चमचे साखर…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष विद्यार्थीवर्गासाठी आजचा दिवस शुभ राहिल. स्पर्धापरिक्षेत यश मिळेल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. वृषभ मानसिक अशांती असल्याने संकटाचा सामना करावा…

बालासोर ट्रेन दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना ‘आप’ कडून श्रद्धांजली

कोल्हापूर : ओरिसा येथील बालासोर जवळ तीन रेल्वेगाड्यांची एकमेकांना धडक झाल्याने मोठी जीवितहानी झाली. दुर्घटनेत आतापर्यंत 288 प्रवासी मृत्युमुखी पडले असून आठशेच्या वर प्रवासी गंभीर जखमी आहेत.आधी कोरोमंडल एक्सप्रेस व…

पेपर फुटीस कारणीभूत ठरणाऱ्या अधिकारी व शिक्षकांवर कारवाई करावी – मंजीत माने

कोल्हापूर : विद्यापिठाच्या बी कॉम तृतीय वर्षाच्या सर्वच प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच विध्यार्थी यांच्या मोबाईलवर व्हाईरल झाल्या याला कारणीभूत कोण? विद्यापीठाच्या इतक्या सुरक्षेयंत्रनेत पेपर फूटतोच कसा? संबंधित अधिकारी झोपा काढतात की जाणून…

कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती देणारी विमानतळ टर्मिनल इमारत व्हावी; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

कोल्हापूर : कोल्हापूरला ऐतिहासिक वारसा आहे. विमानतळावर देश विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरच्या समृद्ध, वैभवशाली इतिहासाची प्रचिती येईल, अशा पद्धतीने कोल्हापूर विमानतळाची नवीन टर्मिनल इमारतीची बांधणी करा, अशी अपेक्षा व्यक्त करुन…