कागल:कागल-पेठ नाका राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले सहापदरीकरण, करनूर-कोगनोळीजवळील भुयारी मार्गाची उंची वाढविणे आणि दूधगंगा नदीवर भरावाऐवजी पिलरचा पूल उभारण्याच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह…
कागल :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतीमान, अभ्यासू, निर्णयक्षम आणि कुशल नेतृत्वामुळे महाराष्ट्राने विकासाच्या विविध क्षेत्रांत देशात अग्रस्थान मिळविले आहे. पायाभूत सुविधा, उद्योग, शेती, गुंतवणूक, रोजगार आणि लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे…
कोल्हापूर: गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांनी ठराव बदलण्याच्या हालचाली करू नयेत, असे आवाहन कर्मचाऱ्यांच्यावतीने श्री. उदय शिंदे यांनी केले आहे. गोकुळ दूध संघाच्या कर्मचाऱ्यांना कायद्यानेच मतदानाचा अधिकार आहे, असेही श्री. शिंदे यांनी…
कोल्हापूर: देशभरात सातत्याने होणाऱ्या परीक्षांच्या पेपरफुटीमुळे लाखो विद्यार्थी व पालकांचे भविष्य टांगणीला लागले आहे. या गंभीर प्रश्नावर केंद्र सरकारच्या दुर्लक्षा विरोधात आणि पीडित विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने…
कागल:मुख्यमंत्री बळीराजा शेतरस्ते व पाणंद योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील पहिले दोन क्लस्टर कागल, गडहिंग्लज व उत्तूर विधानसभा मतदारसंघात मंजूर झाले आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत ५० किलोमीटर लांबीच्या शेतरस्ते व पाणंद रस्त्यांना…
कोल्हापूर:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून केडीसीसी बँकेला लावलेला दंड भरण्याची माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी तयारी दर्शविली आहे, असे स्पष्टीकरण बँकेचे अध्यक्ष व मंत्री हसन मुश्रीफ यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली…
कोल्हापूर:शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना ही गरजू, होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले. वडणगे तालुका करवीर येथील शिवसाई कला क्रीडा आणि सांस्कृतिक…
कोल्हापूर : पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाचे व्यवस्थापन महापालिकेने खासगी संस्थेकडे देण्याचा ठराव पास केला होता. यामुळे रंगकर्मीयांच्या भावना तीव्र झाल्या होत्या आणि अनेक समज-गैरसमज निर्माण झाले होते. या…
बारामती : राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ओळख असलेल्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या जयंतीनिमित्त बारामती विमानतळ परिसरातील स्मृतिस्थळी अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपमुख्यमंत्री, खासदार आणि कुटुंबीय उपस्थित होते. त्यांनी स्मृतिस्थळी जाऊन पुष्पहार…
कोल्हापूर:”टाकाऊतून टिकाऊ” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवत कोल्हापूर महानगरपालिकेच्या कार्यशाळा विभागाने एक आगळावेगळा आदर्श घालून दिला आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी २०१६ साली घेतलेल्या आणि सध्या भंगारात निघालेल्या आरसी गाड्यांना वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांनी…