कोल्हापूर:महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त कोल्हापूर येथील छत्रपती शाहू स्टेडियम येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या शुभहस्ते झाला. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, आमदार शिवाजी…
कोल्हापूर:वर्षभर मुलांसोबत पालकांनीही खूप कष्ट घेतले रात्री जागरणं, क्लासेस, अपेक्षा, स्वप्नं पण एक गोष्ट आपण विसरत चाललो आहोत मार्क म्हणजे आयुष्य नाही, आणि परीक्षा म्हणजे व्यक्तिमत्त्वाचं मोजमाप नाही. …
कोल्हापूर:उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाच्या निर्णयामुळे गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा झाला आहे, असे स्पष्टीकरण दूध संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहे. दरम्यान; श्री. महादेव सहकारी…
कागल:मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे वस्तुनिष्ठ आणि सर्वसमावेशक चित्रण जपण्यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी नवी दिल्ली येथे भेट घेत महत्त्वपूर्ण निवेदन सादर…
कोल्हापूर:कोल्हापूर मध्ये एकूण तीन जलतरण तलाव आहेत. अंबाई टॅंक, रमणमळा आणि राजारामपुरी येथील राजश्री छत्रपती शाहू जलतरण तलाव यापैकी फक्त रमणमाळा येथील तलाव सुरळीत सुरू आहे. माळी कॉलनी येथील राजर्षी…
नंदुरबार:नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी उभा आहे, असे वचन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. नंदुरबार जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी…
कोल्हापूर: भारतीय जनगणनेच्या इतिहासातील पहिल्या ‘डिजिटल जनगणने’च्या पहिल्या टप्प्याला उद्या, १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सुरुवात होत आहे. या ऐतिहासिक प्रक्रियेत नागरिकांना स्वतःची माहिती स्वतः भरण्याची संधी देणारे…
कागल – ऊस उत्पादनात होत असलेली घट लक्षात घेता शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवावे,असे आवाहन श्री छत्रपती शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी केले. येथील डीकेएम भवनमध्ये…
कागल:नवी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी सदिच्छा भेट घेतली.भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर घाटगे यांनी गडकरी यांची…
मुंबई:मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक झाली. विषय होता गोकुळच्या आगामी निवडणुकीचा.. आगामी निवडणूक महायुती म्हणून सर्वजण एक दिलाने आणि एकत्र लढवतील अशी मुख्यमंत्र्यांनी सूचना…