मुंबई : महाराष्ट्रातील बेघरांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून 6लाख 36 हजार 89 घरी उपलब्ध करून दिली आहे. यातील काहींना निकषामुळे घर मिळत नव्हते. त्यामुळे पात्रतेचे निकष शिथिल केले असून,यावर्षी महाराष्ट्रासाठी 13…
नागपूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी महेश्वर (म.प्र.) येथे सुरु केलेल्या हातमागावर साडी बनवण्याच्या कारखान्याच्या धर्तीवर चोंडीमध्ये महिला रोजगार प्रशिक्षण व कौशल्य विकास केंद्र स्थापन…
नागपूर : नागपूर हिवाळी अधिवेशनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग प्रकल्पासाठी राज्य रस्ते विकास महामंडळास भागभांडवल, राज्यातील रस्ते, पुल आणि अन्य पायाभूत सुविधांच्या विकासासाठी, मुख्यमंत्री बळीराजा सवलत…
कोल्हापूर:गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागत आहे. या महापुरामुळे जीवित हानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असते. दरवर्षी उद्भवणाऱ्या महापुराच्या संकटाला कर्नाटकातील अलमट्टी धरण बऱ्याचअंशी…
कोल्हापूर : प्राचीन स्मारकांवर दारू पिणाऱ्यांसंदर्भात सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. यापुढे गड-किल्ल्यांवर अशा गैरकृत्यांसाठी १ लाख रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हा…
मुंबई : लाडकी बहीण या योजनेच्या जोरावर महायुतीला पुन्हा सत्तेमध्ये येण्यास संधी मिळाली. महायुतीला राज्यातील लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान देत भक्कम बहुमताने सरकार स्थापन करण्यासाठी संधी दिली आहे. त्यामुळे आता…
मुंबई:राष्ट्रीय पोलीस हुतात्मा दिनानिमित्त आज मुंबईतील नायगाव येथील पोलीस मैदान येथे शहीद झालेल्या पोलीस बांधवांना मानवंदना दिली. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन देखील उपस्थित होते. यावेळी…
कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने 21 ऑक्टोबर 2024 रोजी ‘पोलीस स्मृती दिनी’ सकाळी 7.30 वाजता पोलीस कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, कसबा बावडा, कोल्हापूर येथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्मृती स्तंभावर…
मुंबई : राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या नागरिकांना पाचही टोलनाक्यांवर टोलमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. आज (14 ऑक्टोबर) रात्री 12 वाजेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हलक्या…
मुंबई : राज्यातील पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षस्थानी होते. या दोन्ही घटकांची महामंडळ स्थापन करावी,…