पोलीस भरतीची तारीख ठरली; ‘या’ तारखेपासून प्रक्रिया सुरु होणार

मुंबई : राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीची तारीख ठरली असून येत्या १५ जूनपासून भरती प्रक्रिया सुरु करण्यात येणार असून त्याअंतर्गत विविध पदांसाठी सुमारे सात हजार जागा भरण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री…

३० जूनपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करु नयेत; शासन निर्णय जारी !

मुंबई : सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात दि. ३० जून २०२२ पर्यंत कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या करू नयेत, असा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. यासंदर्भात आज राज्य शासनाच्या…

सारथी संस्थेस राज्य शासन खारघरमध्ये भूखंड उपलब्ध करुन देणार

मुंबई : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37, मधील 3 हजार 500 चौ.मी.क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय…

इचलकरंजी पुरवठा कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी शहरातील रेशन अनेक लोकांना एप्रिल व मे २०२२ चे नियमीत व मोफत मिळणारे धान्य मिळालेले नाही. त्यामुळे हजारो कुटुंबाना उपासमारी सहन करावी लागत आहे. बऱ्याच दुकानाकडे…

मध्यान्ह भोजन योजना बंद करून बांधकाम कामगारांना थेट पैसे द्या : शिवाजी मगदूम

सिध्दनेर्ली : निकृष्ट जेवण देवून बांधकाम कामगारांचे आरोग्य बिघडवणारी मध्यान्ह भोजन योजना आहे. वेळोवेळी तक्रारी करूनसुद्धा जेवणामध्ये सुधारणा होत नसल्याने ठेकेदार पोसणारी असली कुचकामी योजना बंद करून या भोजन योजनेची…

🤙 8080365706