कोल्हापूर : इटली येथील आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये प्रसिद्ध ब्रँड प्राडा यांनी सादर केलेले सँडल्स हे आपल्या पारंपरिक कोल्हापुरी चप्पलेची सरळ नक्कल आहेत. ही चप्पल लाखोंच्या किमतीत विकली जात आहे. मात्र…
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या कर आकारणी व वसुली विभागाच्यावतीने सन 2025-26 या आर्थिक वर्षातील घरफाळा बिलाच्या रक्कमेतून 6 टक्के सवलत योजना जाहिर केली होती. या योजनेचे शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिले…
कोल्हापूर : जगातील आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीमध्ये आयटी क्षेत्राचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. कोल्हापुरात कौशल्यवान मनुष्यबळ आणि भौगोलिकदृष्ट्या चांगले स्थान असल्याने येथे एक प्रमुख आयटी हब निर्माण होऊ शकते.…
कुंभोज (विनोद शिंगे) पुलाची शिरोली येथील सौ. स्वाती अनिल कदम या महिलेने भाडोत्री घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली की घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. अनिल कदम हे विलास नगर…
कोल्हापूर : अलमट्टी धरण उंचीवाढ समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीमध्ये आमदार अरूणआण्णा लाड, माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह आमदार सतेज पाटील उपस्थितीत होते. अलमट्टी धरणाची उंची…
कोल्हापूर : शेतकऱ्यांच्यावर लादण्यात येतं असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात, कृषी दिना दिवशी एक जुलैला रस्त्यावर उतरण्याचा निर्णय आज गुरुवारी ऑनलाईन झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार शक्तीपीठ विरोधात एक जुलैला सर्व…
कोल्हापूर :-शिवसेना पक्षाचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरामध्ये शिवसेना सदस्य नोंदणीअभियान राबवण्यात येत आहे. कोल्हापुरात देखील सदर अभियान राबवण्यात येत असून आज कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 15000 हून…
कोल्हापूर:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच सुरू होत आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आज माननीय मुख्यमंत्री…
*गुणवंत विद्यार्थी शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर–सुहासिनीद कागल, प्रतिनिधी :-“गुणवंत विद्यार्थी हे शाळेसह गावाचे ब्रँड अँबेसेडर असतात.त्यामुळे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवून शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे,” असे प्रतिपादन…
कोल्हापूर, : जिल्ह्यातील नंदवाळ हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पायी तसेच वाहनाने याठिकाणी येत असतात. अशा या सोहळ्यादरम्यान ग्रामपंचायत, तालुका व जिल्हा प्रशासनाने चांगल्या…