मुंबई:राज्यातील जनआरोग्य योजनेच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने दीड (१.५०) लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क (cashless) उपलब्ध…
कोल्हापूर :फराळे–काळम्मावाडी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, पर्यटन आणि मूलभूत सोयी-सुविधांबाबत एकूण तीन महत्त्वपूर्ण विकासकामांचे निर्णय घेण्यात आले. या निर्णयांमध्ये फराळे लिंगाचीवाडी येथील आरोग्य उपकेंद्र, काळम्मावाडी धरण परिसरातील पर्यटन विकास आणि…
मुंबई:सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने राज्यात दिनांक १५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत ‘सिकलसेल तपासणी विशेष पंधरवडा’ राबविण्यात येणार आहे. या कालावधीत सिकलसेल आजाराचे निदान, उपचार व संदर्भ सेवा…
मुंबई :सार्वजनिक आरोग्य सेवेत ‘एआय’ (AI) तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करावा अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ‘वर्षा’ निवासस्थानी पार पडलेल्या आरोग्य विभागाच्या बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. यावेळी सार्वजनिक…
नागपूर: महाराष्ट्राला सिकलसेलमुक्त करण्याचा आरोग्य विभागाचा निर्धार असून हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सर्व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मिशन मोडवर काम करण्याचे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठकीत केले. सिकलसेलचे रुग्ण…
कोल्हापूर :डी वाय पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल व रिसर्च सेंटरच्यावतीने मंगळवारी ‘राष्ट्रीय डॉक्टर डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या सेवेबाबत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलपती…
इचलकरंजी ( विनोद शिंगे) नियमित तपासणी, संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपानापासून दूर राहणे हे प्रोस्टेट आरोग्य टिकवण्यासाठी आवश्यक आहे, असा मौलिक सल्ला प्रसिद्ध यूरोलॉजिस्ट डॉ. मकरंद खोचीकर यांनी…
कोल्हापूर:आर एस एस डी आय महाराष्ट्र चैप्टरच्यावतीनं वैद्यकीय क्षेत्रातील विविध उपक्रम राबवले जातात. सध्या मधुमेहाचं प्रमाण वाढत असून, मधुमेहाची नेमकी व्याख्या काय, मधुमेहींनी आपली दिनचर्या कशी ठेवावी, आहारमध्ये कोणते पदार्थ…
मुंबई : राज्यातील प्रत्येक गरजू रुग्णाला वेळेवर रक्त मिळावे, तुटवडा होऊ नये आणि अतिरिक्त रक्त वाया जाऊ नये यासाठी “नो शॉर्टेज, नो वेस्टेज” हे धोरण अंमलात आणावे. हे धोरण तातडीने…
कोल्हापूर : अर्भक मृत्यूदर व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात 5 वर्षापर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारण आहे. शासन निर्देशानुसार 0…