शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबवा; पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

कोल्हापूर: जिल्ह्यातील शेतीमालाची वेळेवर वाहतूक आणि यांत्रिकीकरणाला चालना मिळावी, यासाठी ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ प्रभावीपणे राबवावी. केवळ मार्गदर्शक तत्त्वे देऊन चालणार नाही, तर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत यंत्रणेला विश्वासात…

आय.टी. पार्कच्या जागा हस्तांतरणाचा मार्ग सुकर; आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष पाठपुराव्याने एका दिवसातच औद्योगिक विकास महामंडळाने भरले रु.५ कोटी ६० लाख

कोल्हापूर  : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यानुसार कोल्हापूर शहर परिसरातील ई…

श्री क्षेत्र जोतिबा यात्रा कालावधीत वाहतुक नियमन आदेश जारी

कोल्हापूर: श्री क्षेत्र जोतिबा (वाडी रत्नागिरी), ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे दिनांक 30 मार्च ते 1 एप्रिल 2026 अखेर श्री क्षेत्र जोतिबा देवाची चैत्र पौर्णिमा यात्रा संपन्न होत आहे. या…

राजर्षी शाहूंच्या भूमीत अत्याचाराचा आकडा शून्यावर असायला हवा; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांच्या समतेच्या विचारांचा वारसा जपणारा जिल्हा आहे. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत येथे अनुसूचित जाती-जमातींवरील अन्यायाचे प्रमाण कमी असले, तरी हे प्रमाण पूर्णपणे शून्यावर आणण्यासाठी…

महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे आणि बनावट खतांचा सुळसुळाट, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी आणि बोगस कंपन्यांवर कारवाई करावी, खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

नवी दिल्ली:नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात आज खासदार महाडिक यांनी शेतकर्‍यांशी संबंधीत एका महत्वाच्या प्रश्‍नाला वाचा फोडली. महाराष्ट्रात निकृष्ट दर्जाचे बियाणे आणि बनावट खतांची विक्री होत असल्यामुळे, शेतकर्‍यांचे मोठे…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम; गोदरेज इंडस्ट्रीजच्या सहकार्याने सामाजिक सुरक्षा आणि हक्क प्राप्ती उपक्रम

कोल्हापूर : स्थलांतरित बांधकाम कामगारांना मुख्य प्रवाहातील सुविधांशी जोडणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सद्यस्थितीत, औपचारिक ओळखपत्राचा अभाव आणि कामगारांचा निरुत्साह यांमुळे अनेक…

गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जाणार्‍या संकेश्‍वर ते आंबोली महामार्गामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताची तीव्रता वाढली, दोन्ही शहरांना बायपास रस्ता देण्याची खासदार धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी

कोल्हापूर:संकेश्‍वर ते आंबोली हा नवा कॉंक्रीटचा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र हा रस्ता गडहिंग्लज आणि आजरा शहरातून जात असल्याने, वाहतूक कोंडीसह अपघात वाढत आहेत. त्यामुळे या दोन्ही शहरात बाहय मार्ग…

कोल्हापूर- तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस मधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करावी : आमदार राजेश क्षीरसागर यांची शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे मागणी

मुंबई  : प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे कोल्हापूर- तिरुपतीच्या हरिप्रिया एक्स्प्रेस मधील सीट्स किंवा डबे वाढविण्याची मागणी सातत्याने होत आहे. परंतु, ऑक्टोबर २०२५ पासून रेल्वे प्रशासनाने हरिप्रिया एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत आणि प्रकारात…

अर्थसंकल्प दिसायला आकर्षक पण जनतेच्या अपेक्षांपासून दूर आमदार सतेज पाटील यांची टीका

कोल्हापूर : राज्य सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा मोठ्या आकड्यांचा आणि घोषणांचा गाजावाजा असला तरी प्रत्यक्षात जनतेच्या अपेक्षांना न्याय देणारा नाही, हा अर्थसंकल्प दिसायला आकर्षक पण जनतेच्या अपेक्षांपासून दूर आहे…

पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी महामंडळे ;सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत घोषणा

मुंबई:पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे तसेच पत्रकारांच्या विविध विषयांवर सर्व समावेश व्यापक बैठक लवकरच घेण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री आशिष शेलार यांनी आज विधान परिषदेत दिली.…

🤙 8080365706