विद्यापीठाच्या ६१व्या दीक्षान्त सोहळ्यानिमित्त ग्रंथमहोत्सवास उत्साही प्रारंभ

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ उद्या, शुक्रवारी (दि. १७) साजरा होत आहे. या सोहळ्याची सुरवात आज सकाळी ग्रंथदिंडीसह दोनदिवसीय ग्रंथमहोत्सवाच्या उद्घाटनाने झाली.         शिवाजी विद्यापीठाच्या…

मराठी भाषेमध्ये  रोजगाराच्या अनेक संधी : मंदार पाटील ; विवेकानंद कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडयाचे  उदघाटन उत्साहात

कोल्हापूर (पांडुरंग फिरिंगे)  :  मराठी भाषेला अडीच हजार वर्षांची प्राचीन परंपरा असून मराठी साहित्य हे सर्व अंगानी समृद्ध आहे. वारकरी संप्रदायाने मराठी भाषेच्या समृद्धीसाठी अनेक अभंग, ओव्या, लावण्या,विराण्या लिहिल्या आहेत.…

शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ १७ जानेवारी रोजी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचा ६१ वा दीक्षान्त समारंभ येत्या १७ जानेवारी रोजी ११ वाजता संपन्न होत आहे. त्याविषयीची माहिती आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ.…

विवेकानंद संस्थेचे दीपस्तंभ  मा. प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या कार्याचा आढावा

कोल्हापूर : शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी स्थापन केलेली श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ही एक महाराष्ट्रातील अग्रमानांकित शिक्षण संस्था आहे.  या शिक्षणसंस्थेमुळे अनेक खेडयापाडयातील…

डॉ. जयसिंगराव पवार यांचा कोल्हापूरचा इतिहास प्रकल्प महाराष्ट्रासाठी पथदर्शक: प्रा. रंगनाथ पठारे

कोल्हापूर:डॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या इतिहास ग्रंथाच्या रुपाने महाराष्ट्रासाठी एक पथदर्शक स्वरुपाचा प्रकल्प सादर केला आहे. त्याचे सर्वत्र अनुकरण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी…

विवेकानंद कॉलेजमध्ये डॉ. अच्युत गोडबोले यांचे व्याख्यान

कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य  अभयकुमार साळुंखे यांचा वाढदिवस ज्ञानशिदोरी दिन म्हणून साजरा होत आहे.    त्यानिमित्ताने जगप्रसिध्द व्याख्याते व लेखक…

जीवनातील यशप्राप्तीसाठी  मनाची एकाग्रता आवश्यक- स्वामी बुध्दानंद

कोल्हापूर(पांडुरंग फिरींगे)  “जीवनात यशप्राप्ती करायची असेल तर मनाची एकाग्रता आवश्यक आहे. मनाला एकाग्र करण्याचा प्रयत्न्‍ केला पाहिजे. तसेच आजच्या धकाधकीच्या जीवनात मेडिटेशन, ध्यानयोग साधना करणे आवश्यक आहे.  चांगली संगत, पुस्तके,…

विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक म्हणून घडविणे ही ‘ग्लोबल’ काळाची गरज: डॉ. अरूण पाटील

कोल्हापूर: विद्यार्थ्यांना पदवीच्या पलिकडे भावनिकदृष्ट्या सजग आणि नैतिकदृष्ट्या जबाबदार नागरिक बनविणे ही आजच्या ‘ग्लोबल’ काळाची गरज आहे, असे प्रतिपादन भारतातील तीन खाजगी विद्यापीठांचे माजी कुलगुरू तथा ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरियन इन्स्टिट्यूट ऑफ…

वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचे आनंदराव आबिटकर अभियांत्रिकी महाविद्यालय पाल येथे उपक्रम संपन्न

गारगोटी : वाचन संस्कृती वाढविण्यासाठी तसेच तरुण पिढीला ग्रंथाकडे आकर्षित करण्यासाठी दि.१ ते १५जानेवारी २०२५ दरम्यान ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभागाने…

गायिका साधना शिलेदार यांच्याकडून संत तुकारामांच्या निवडक अभंगांना स्वरसाज

कोल्हापूर: महाराष्ट्राची वारकरी परंपरा आपल्या बहुप्रसवी वाणीने समृद्ध करणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या आजवर संगीतबद्ध न केलेल्या काही निवडक अभंगांना संगीतबद्ध करून रसिकांना सादर करण्याची कामगिरी शिवाजी विद्यापीठाच्या संत तुकाराम…