कोल्हापूर:’पुस्तक हा माणसाचा सर्वात जवळचा आणि प्रामाणिक मित्र असतो’, हे वचन आपण पिढ्यानपिढ्या ऐकत आलो आहोत. मात्र, आजच्या धावपळीच्या युगात या वचनाची प्रचिती पुन्हा एकदा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.…
कोल्हापूर (कसबाबावडा )भारतीय वायुदलामध्ये अभियंत्यांना विविध तांत्रिक, अतांत्रिक आणि कार्यालयीन पदांच्या आकर्षक करिअर संधी असून, वर्षभर वायुदलाकडून विविध भरती होत असतात. देशसेवेची संधी देणाऱ्या वायुदलातील करिअरकडे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी वळावे, असे…
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ येथील संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या वतीने बुधवार, दिनांक २५ मार्च २०२६ रोजी आजी-माजी विद्यार्थी आणि पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अधिविभागाच्या मुख्य ऑडिटोरियममध्ये सकाळी ११ वाजता…
कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक, कसबा बावडा येथील कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागातील सहाय्यक प्राध्यापक वसिफा समीर कोतवाल यांनी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ, तळसंदे या विद्यापीठाकडून डॉक्टरेट…
कोल्हापूर:आयुष्याच्या परीक्षेला सामोरे जाताना समोर येणाऱ्या बदलासह स्वतःला तयार करा,असे प्रतिपादन मार्वलस ग्रुपचे चेअरमन संग्राम पाटील यांनी दिला. ते डी वाय पाटील पॉलिटेक्निकमध्ये बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत…
कोल्हापूर:पैसा मिळवण्यापेक्षा माणसे जोडणे हे सर्वात मोठे कौशल्य आहे. सकारात्मकता आणि मी करू शकतो हि भावना तुम्हाला यशाच्या मार्गावर नेईल. त्यासाठी नैतिकता पाळून कुटुंब व समाजासाठी कार्यरत रहा, असे आवाहन…
कोल्हापूर:तोंडातील बुरशीजन्य संसर्गावर (ओरल थ्रश/कॅन्डिडिआसिस) मात करण्यासाठी अँटीफंगल ओरल जेल विकसित करण्यात डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांनी यश मिळवले आहे. या ओरल जेलमध्ये २-डिऑक्सी ग्लुकोजचा वापर करण्यात आला आहे.…
कोल्हापूर: खगोलशास्त्र क्लबतर्फे ३ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६:४२ ते ८:०२ या वेळेत चंद्रग्रहण व विशेष चंद्र निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास क्लबचे सुमारे ५० विद्यार्थी सदस्य तसेच मोठ्या…
कोल्हापूर:विद्यार्थ्यांनी औद्योगिक समस्या सोडविण्याची कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. टेक्नॉलॉजिया सारख्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपली कौशल्ये प्रदर्शित करण्याची उत्तम संधी प्राप्त होते, असे प्रतिपादन झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालिका जिया…
कोल्हापूर:परंपरागत स्थानिक साहित्य आणि लोकांच्या सक्रिय सहभागातूनच खऱ्या अर्थाने संवेदनशील आणि शाश्वत वास्तुरचना घडते, असे प्रतिपादन प्रख्यात वास्तुविशारद संतोष रामाणे यांनी केले. कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील स्कूल ऑफ…