पाणी भरताना विजेचा शॉक लागून 39 वर्षीय महिलेचा मृत्यू

कोल्हापूर : रविवारी सकाळी पाण्याची टाकी भरत असताना इलेक्ट्रीक मोटरचा करंट लागून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.   महिलेचे नाव आशा अरुण देसाई वय 39 राहणार जय हिंद नगर, कबनूर…

पायी चालणाऱ्या दिंडीत ट्रक शिरला; 3 वारकरी महिलांचा मृत्यू

मुंबई:संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात राष्ट्रीय महामार्गावर सासवड – जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा येथे पायी चालणाऱ्या वैष्णवांच्या दिंडीत वारकऱ्यांचे साहित्य वाहून नेणारा ट्रक शिरला.     यामध्ये १० ते १५…

कोल्हापुरातील विवाहितेची आत्महत्या ; घरात मुलीच्या बारशाची तयारी अन् आईने संपवले जीवन

कोल्हापूर : घरात एक महिन्याच्या मुलीच्या बारशाच्यातयारीसाठी कुटुंबीयांची धांदल उडालेली असतानाच विवाहितेने राहत्या घरी छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन जीवन संपवले. अस्मिता प्रतीकसिंह काटकर (वय २१, रा. काटकर पार्क, सायबर…

कसबा तारळेत गव्याची दुचाकीला धडक; तिघे जखमी

कोल्हापूर: कसबा तारळे-दुर्गमानवाड रस्त्यावर पाडळकर माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळावर गव्याने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी वरील तिघेजण जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी (दि. २) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. बळवंत ज्ञानू परीट…

उचगाव फाट्यावर आराम बसच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

उचगाव:कोल्हापूरहून हुपरीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या आराम बसने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिल्याने दुचाकीचालक रमेश हरिचंद्र राठोड (वय५४, रा. शिंदे कॉलनी उचगाव) जागीच ठार झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी पावणे सहाच्या…

सादळे घाटातील अपघातात निकमवाडीतील तरुणाचा मृत्यू

कोल्हापूर : सादळे घाटात झालेल्या भीषण अपघातात निकमवाडी (ता. पन्हाळा) येथील तरुण मोटारसायकलस्वार नारायण सदाशिव खोत (वय ४०) यांचा जागीच मृत्यू झाला. मोटरसायकलला आयशर टेम्पोने समोरून दिलेल्या जबर धडकेमुळे हा…

शिरोली येथे विवाहित महिलेची आत्महत्या

कुंभोज (विनोद शिंगे) पुलाची शिरोली येथील सौ. स्वाती अनिल कदम या महिलेने भाडोत्री घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली की घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. अनिल कदम हे विलास नगर…

ओवी पुजारी या चिमुकलीचा एसएसपीइ या असाध्य दुर्मिळ आजाराने मृत्यू

कुंभोज (विनोद शिंगे) हातकणंगले येथील सागर पुजारी याची मुलगी ओवी सागर पुजारी या चिमुकलीचा एसएसपीइ या असाध्य दुर्मिळ आजाराने उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी दुर्दैवी मृत्यू झाला. गेली सहा महिन्यांपासून ती या…

कोल्हापूरच्या तरुणाची मित्राच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या !

कोल्हापूर : जवळच्याच मित्राकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून कोल्हापुरातील आर.के नगर येथे राहणाऱ्या तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. २३ वर्षीय आकाश शांताराम बोराडे या तरुणाने राहत्या घरी फॅनला नायलॉन दोरी बांधून गळफास…

उत्कर्ष पाटीलचा बळी गेल्या नंतर वीज वितरणला जाग

कुंभोज ( विनोद शिंगे) टोपच्या उत्कर्ष पाटीलचा बळी गेल्या नंतर वीज वितरणला आज जाग आली. आणि शिये बावडा मार्गावरील रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे खांब काढून घेण्यासाठी वीज वितरण कंपनीने हालचाली…

🤙 8080365706