‘व्हाय आय किल्ड गांधी’ चित्रपट प्रदर्शित करू नये: इचलकरंजी काँग्रेस कमिटीकडून इशारा

इचलकरंजी: भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये बहुमोल योगदान देणारे देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या खुनाचे समर्थन करणारा ‘व्हाय आय किल्ड गांधी’ हा चित्रपट महाराष्ट्रात ३० जानेवारी २०२२ ला प्रदर्शीत करणेचा घाट घातला…

शिरोळ तालुक्यात ऊसा सोबत चक्क गांजाची लागवड

कुरुंदवाड : सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील एका शेतकऱ्याने ऊस पिकात आंतरपीक म्हणून चक्क गांजाची लागवड केली आहे. सदाशिव आप्पासाहेब कोळी, असे संशयित आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी या गांजाच्या…

मौजे म्हारूळ येथे गोचीड निर्मूलन व औषध फवारणी….

बहिरेश्वर: म्हारुळ तालुका करवीर येथील दूध कामगार युनियन व विरर्बॅक ॲनिमल हेल्थ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहयोगाने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. गावातील सर्व प्राथमिक दूध संस्था कर्मचारी संघटनेने गावातील संपूर्ण…

बालिंगेतील स्मशानभूमी जिल्ह्यासाठी रोल मॉडेल

कोल्हापूर : बालिंगे (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीने सहा लाख रुपये खर्चून स्मशानभूमीचे सुशोभिकरण केले आहे.  हायमास्क,  प्रेत कट्टा, केस कापण्यासाठी  स्वतंत्र कट्टा,  पेव्हींग ब्लॉक,  गटर्स, पाण्याची व्यवस्था. अशी  अत्याधूनिक स्मशानभूमी कोल्हापूर जिल्ह्यासाठी रोल मॉडेल ठरेल.  गावातील नागरिकांच्या मुलभूत सोयी-सुविधा देण्याचे काम ग्रामपंचायत करते. ही जशी जबाबदारी असते तसेच आयुष्याच्या शेवटचा विसावा ज्या ठिकाणी होतो,  स्मशानभूमीतही सुविधा देणे गरजेचे असते. मात्र आजही अनेक गावात स्मशानभूमी नाहीत. ज्या आहेत त्याचे पत्रेही गायब झालेले दिसतात. एकीकडे असे असताना दुसऱ्या  बाजूला  बालिंगे  ग्रामपंचायतीने स्मशानभूमीचे रोल मॉडेल उभे केले आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या २५/१५ निधीतून ६ लाख रुपये खर्च करुन सुसज्ज अशी स्मशानभूमी  तयार  केली  आहे. स्मशानभूमीचे उदघाटन…

कोल्हापूर ते मिरज ये – जा करणाऱ्या रेल्वे गाड्या वळीवडे स्टेशन वर थांबवण्याची मागणी

कोल्हापूर : कोल्हापूरला जाणाऱ्या व कोल्हापूरहून मिरजेस जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या वळीवडे स्टेशन ( गांधीनगर ) येथे थांबवाव्यात अशी मागणी करवीर शिवसेना व गांधीनगर होलसेल व रिटेल व्यापारी असोसिएशन कडून…

शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालय ‘या’ तारखेपासून भरणार ऑफलाईन

कोल्हापूर : कोरोना, ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकाणी मंगळवार (दि. १ फेब्रुवारी) पासून महाविद्यालये सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली आहे.मात्र, शिवाजी विद्यापीठाच्या यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिले सत्र दि. २४…

राज्यातील टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात धक्कादायक बाब समोर

राज्यातील टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या परीक्षेत अपात्र ठरलेल्या 7800 परीक्षार्थींना पैसे घेऊन पास करण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. टीईटी घोटाळा प्रकरणाचा तपास…

भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द

मुंबई: भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन सुप्रिम कोर्टाने रद्द ठरवलं आहे. सुप्रीम कोर्टाने हा निर्णय देताना नमूद केले की, आमदारांच्या गैरवर्तनाबद्दल त्यांना एका अधिवेशनापेक्षा जास्त काळ निलंबित करणं हे सभागृहाच्या कार्यक्षेत्रात…

बदलत्या वातावरणा-मुळे आता कांद्याचेच वांदे

नाशिक : वातावरणातील बदलामुळे उभ्या पिकांचे तर नुकसान झालेच आहे पण आगामी हंगामात लागवडीसाठी तयार करण्यात येणाऱ्या कांद्याच्या रोपावरही परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीत वाढ झालीच आहे पण…

कोरोना काळात महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या मास्क बाबत कृतीगटातर्फे अभ्यास

मुंबई : काही पाश्चात्त्य देशांनी मुखपट्टीची सक्ती काढून टाकल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीतील कोविड सादरीकरणात समोर आल्यानंतर त्या निर्णयाला काही वैद्यकीय-वैज्ञानिक आधार आहे काय याचा अभ्यास कृती गटाने (टास्क फोर्स) करावा,…

🤙 8080365706