देशाच्या इतिहासात पुणे शहराचे योगदान मोठे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पुणे : देशाच्या इतिहासात पुणे शहराचे योगदान मोठे आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे…

पुण्यात झळकले ‘मोदी गो बॅक’चे फलक

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते पुणे मेट्रो तसेच विविध विकासकामांचा प्रारंभ होत आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी यांच्या दौऱ्याला विरोध करत ‘मोदी गो…

राणेंना अटक झाल्यावर, त्यांचा राजीनामा का घेतला नाही : शरद पवार

पुणे : नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून मंत्रिमंडळातून काढा, असं बोलताय. नारायण राणे यांनाही अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर मंत्रीमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला हे पाहण्यात किंवा…

विधानसभाध्यक्ष निवडीची तारीख द्या; १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घ्या !

मुंबई : विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी तारीख द्या, तसेच बारा आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय लवकर घ्यावा, अशा आशयाचे निवेदन महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको; विधानमंडळात विधेयक मांडणार

मुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नयेत, ही महविकास आघाडी शासनाची भूमिका असून ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मध्यप्रदेश सरकारने आणलेल्या विधेयकाप्रमाणे राज्य शासन सोमवारी विधिमंडळात विधेयक…

ओबीसी आरक्षणावरून विधानसभेत गोंधळ

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून विधानसभेत दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस व मंत्री छगन भुजबळ आमनेसामने आल्याने त्यांच्यात तू तू – मै मै झाले. त्यामुळे सभाग्रहात मोठा गोंधळ…

राज्यपालांना परत पाठवण्याचा ठराव विधिमंडळात आणण्यावर विचार

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा ज्योतिबाफुले, सावित्रीमाई यांचा अवमान केला आहे. या अपमानाबद्दल राज्यपालांना महाराष्ट्राची माफी मागावीच लागेलअशी मागणी करत राज्यपाल कोश्यारी यांना परत…

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या ढिलाईमुळे व बेफिकीरमुळेच ओबीसी राजकीय आरक्षण गमावले गेले आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे,…

राज्यपालांकडून राष्ट्रगीताचा अवमान : जयंत पाटील

मुंबई : भाजप आमदारांच्या बेशिस्तपणामुळे महामहिम राज्यपाल यांना सभागृह सोडावे लागले. राष्ट्रगीत पूर्ण होण्याआधीच राज्यपाल निघून गेले. हा राष्ट्रगीताचाही अपमान आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत…

अधिवेशन वादळी होणार; सत्ताधारी-विरोधक भिडणार !

मुंबई (प्रतिनिधी) : विधीमंडळाचे आजपासून सुरू होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत.यावेळी सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी भाजप एकमेकांना भिडण्याच्या तयारीत आहेत. त्याची व्यूहरचना दोन्ही बाजूकडून जोरदारपणे करण्यात आली…

🤙 9921334545