रत्नागिरी, गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी; वाहतूक बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरहून पन्हाळा व रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ रस्त्यावर तसेच गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावरून पन्हाळा, बांबवडे व खाली कोकणाकडे म्हणजे रत्नागिरीकडे जाणारी…

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले; पंचगंगा धोका पातळीकडे

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण भरले असून आज सकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. 5.30 वाजता धरणाचे सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला तर 8.30…

प्रयाग चिखली ग्रामस्थांचे स्थलांतर सुरु

प्रयाग चिखली : पुराचे पाणी वाढतच असल्याने प्रयाग चिखली गावातील ग्रामस्थांनी जनावरांसह स्थलांतरास सुरुवात केली आहे. दिवसभरात सुमारे ५० ते ६० कुटुंबांनी जनावरांसह सोनतळी नवीन वसाहतीमध्ये स्थलांतर केले. सलग दुसऱ्यावेळी…

75 बंधारे पाण्याखाली; पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७ फूट ६ इंचावर

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 225.58 दलघमी पाणीसाठा आहे. धरणातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३७ फूट ६ इंच इतकी असून एकूण ७५ बंधारे पाण्याखाली…

चिखलीकरांनी स्थलांतरित व्हावे; शासनाचे आवाहन

प्रयाग चिखली (वार्ताहर) : मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरात पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पावसाचा जोर कायम राहिला तर चिखली ग्रामस्थांना दुसऱ्यांदा स्थलांतरित व्हावे लागण्याची…

‌राधानगरी धरण ८६ टक्के भरले

‌‌ ‌राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण ८६ टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी स्थिर असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अवघे पाच…

नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

 कोल्हापूर :  जिल्ह्यात धरण पाणलोट क्षेत्र व मुक्त पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. विशेषतः ८ ऑगस्ट रोजी सकाळी…

राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : मुंबईसह कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे. हवामान विभागाने १० ऑगस्टपर्यंत सतर्कतेचा इशारा दिला आहे.या कालावधीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली…

राज्यात विविध ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता.

.मुंबई (वृत्तसंस्था) : जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसाने मागच्या दोन दिवसांत थोडी उसंत घेऊन परत पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. येत्या तीन…

कोयना परिसराला भूकंपाचा धक्का

सातारा : कोयना परिसराला भूकंपाच सौम्य धक्का बसला आहे. आज (शुक्रवार) काेयना परिसरात भूकंपाचा धक्का बसल्याची चर्चा हाेती. याबाबत काेयना धरण व्यववस्थापनाने याबाबत दुजाेरा दिला आहे. भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर…