राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट, तर काही ठिकाणी पावसाची शक्यता

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पाऊस बरसताना दिसला आहे. त्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस सोडला तर उर्वरित राज्यात उष्णतेचे वातावरण आहे. पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची…

राज्यात ९ मे ते १५ मे दरम्यान जोरदार पावसाची शक्यता

गेले तीन दिवस तापमानात घट झाली असताना गुरुवार, दि. ९ मे रोजी तापमानात वाढ झाली. त्यामुळे पाऊस पडण्यासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून आज शुक्रवार, दि. १० मे रोजी पाऊस…

आगामी काळात उष्माघाताचे रुग्ण वाढणार

राज्यात उष्णतेची तीव्रता इतकी वाढली आहे कि त्यामुळे उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. यावर्षीच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या 20 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक  म्हणजेच 23 रुग्णांची नोंद …

येत्या ५ जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता…

पुणे : समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने बंगालच्या उपसागरातून राज्यात बाष्पयुक्त वारे येण्याची शक्यता आहे. परिणामी पुढील दोन ते तीन दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस…

कोल्हापूरात आक्टोबर महिन्यातच फळांचा राजा आंबा दाखल…

बहिरेश्वर (प्रतिनिधी) ..सर्वसाधारण एप्रिल मे दरम्यान बाजारात दिमाखात दाखल होणारा फळांचा राजा आंबा यंदा मात्र आक्टोबर महिन्यातच दाखल झाला आहे. नागाळापार्क येथील फळ विक्रेत्यांकडे कर्नाटकातून निलम नामक आंबा सर्वसाधारण 250रु…

म्हणूनच महाराष्ट्रात थंडी वाढली…

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगला आहे. पुणे,कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात थंडीमुळं…

कोल्हापूर परिसरात पावसाची दमदार हजेरी !

कोल्हापूर (प्रतिनिधी) : काल (गुरुवारी) दडी मारलेल्या पावसाने आज (शुक्रवारी) पुन्हा जोर धरला आहे. मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस परतीच्या पावसाने सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावली होती. पण…

पाणी ओसरू लागले; कोल्हापूर- रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुरू

प्रयाग चिखली (वार्ताहर) : पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, विविध धरणातील अतिरिक्त पाणीसाठा सोडल्यामुळे पूरस्थिती आज शुक्रवारीही सकाळपर्यंत पूरस्थिती जैसे थे होती. दरम्यान शुक्रवार दुपारपासून पाणी ओसरू लागले आहे. मात्र…

भुईबावडा घाटात दरड कोसळली; वाहतूक बंद

गगनबावडा : कोल्हापूर आणि कोकणला जोडणाऱ्या भुईबावडा घाटामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे दरड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाला आहे. भुईबावडा घाट वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. त्यातच या घाट मार्गाला…

राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले; पंचगंगेची पाणी पातळी ४१ फूट ७ इंच

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 235.97 दलघमी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. 3,4,5,6 व 7 खुले असून सध्या धरणातून 8740 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची…