बहिरेश्वर (प्रतिनिधी) ..सर्वसाधारण एप्रिल मे दरम्यान बाजारात दिमाखात दाखल होणारा फळांचा राजा आंबा यंदा मात्र आक्टोबर महिन्यातच दाखल झाला आहे. नागाळापार्क येथील फळ विक्रेत्यांकडे कर्नाटकातून निलम नामक आंबा सर्वसाधारण 250रु…
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे राज्यात गारठा वाढला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगला आहे. पुणे,कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात थंडीमुळं…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : काल (गुरुवारी) दडी मारलेल्या पावसाने आज (शुक्रवारी) पुन्हा जोर धरला आहे. मंगळवार आणि बुधवार असे सलग दोन दिवस परतीच्या पावसाने सायंकाळच्या सुमारास जोरदार हजेरी लावली होती. पण…
प्रयाग चिखली (वार्ताहर) : पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, विविध धरणातील अतिरिक्त पाणीसाठा सोडल्यामुळे पूरस्थिती आज शुक्रवारीही सकाळपर्यंत पूरस्थिती जैसे थे होती. दरम्यान शुक्रवार दुपारपासून पाणी ओसरू लागले आहे. मात्र…
गगनबावडा : कोल्हापूर आणि कोकणला जोडणाऱ्या भुईबावडा घाटामध्ये संततधार पडणाऱ्या पावसामुळे दरड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद झाला आहे. भुईबावडा घाट वाहतुकीस धोकादायक बनत चालला आहे. त्यातच या घाट मार्गाला…
कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 235.97 दलघमी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. 3,4,5,6 व 7 खुले असून सध्या धरणातून 8740 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची…
प्रयाग चिखली (वार्ताहर) : सोमवारपासून सलग कर्दनकाळाप्रमाणे इंच इंच वाढत असलेल्या पुराच्या पातळीची धास्ती घेऊन गेल् या तीन दिवसात प्रयाग चिखली गावातील सुमारेवर कुटुंबानी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आंबेवाडीतील पन्नासवर कुटुंबांचेही…
कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दाजीपूर अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज उघडले आहेत. आज सकाळी पाच आणि सहा क्रमांकाचा तर…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरहून पन्हाळा व रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ रस्त्यावर तसेच गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावरून पन्हाळा, बांबवडे व खाली कोकणाकडे म्हणजे रत्नागिरीकडे जाणारी…