ठाकरे सरकार – राज्यपाल यांच्यात पुन्हा तू तू – मै मै

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील कुरघोडीचं राजकारण संपायचे नाव घेत नाही. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांच्या नव्याने पदस्थापनेवरुनपुन्हा कलगीतुरा रंगला आहे.…

यंत्रमाग कामगार शनिवारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरासमोर निदर्शने करणार

इचलकरंजी (प्रतिनिधी) : यंत्रमाग कामगारांची मजुरीवाढ व यंत्रमाग उद्योगातील कामगार कल्याण मंडळ स्थापन करावे, या मागणीसाठी प्रांत कार्यालयावर कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी शनिवार, १९ रोजी…

जिल्हा परिषदेच्या विविध पुरस्कारांचे 19 मार्च रोजी शिवाजी विद्यापीठात वितरण

कोल्हापूर (प्रतिनिधी) कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य व शिक्षण विभागातील, उल्लेखनीय कार्य केलेल्याना राजर्षी शाहू पुरस्कार व जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या शनिवारी 19 मार्च रोजी 11 वाजता…

जिल्ह्यात २९ मार्चपर्यंत मनाई आदेश जारी

 कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. १२ एप्रिल रोजी मतदान व १६ एप्रिल  रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. जिल्ह्यात कायदा…

समाज परिवर्तनात तरुणांची भूमिका महत्त्वाची : संयोगिता राजे छत्रपती

कोल्हापूर : समाज परिवर्तनामध्ये युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरलेली असून सध्याचा बदललेल्या परिस्थितीत ही भूमिका अधिकच व्यापक व आव्हानात्मक झालेले आहे युवकांनी समाजाचे विविध प्रश्न जाणून घेऊन त्याबाबत तत्पर असणे गरजेचे…

भाजपचा विजय म्हणजे काँग्रेस संपल्याचे द्योतक : एजाज देशमुख

कोल्हापूर : गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध मतदाराना गृहीत धरुन राजकारण करत सत्तेची फळे चाखली. याऊलट भाजपने सबका साथ, सबका विकास ही भूमिका घेतली म्हणूनच सलग दुसऱ्या वेळी…

‘जयप्रभा स्टुडिओ’ बचावसाठी इचलकरंजीतून कलाकारांची बाईक रॅली

इचलकरंजी (प्रतिनिधी) : मराठी चित्रपसृष्टीचा इतिहास असलेला जयप्रभा स्टुडिओ म्हणजे कोल्हापूरची अस्मिता ही वाचलीच पाहिजे या मागणीसाठी इचलकरंजी कलाकार संघाच्यावतीने इचलकरंजी ते कोल्हापूर येथे बाईक रॅली काढून कोल्हापुरात सुरु असलेल्या…

आमदारांना पाच कोटीचा विकासनिधी; स्वीय सहायक, चालकांचे पगार वाढवले

मुंबई : इकडच्या तिकडच्या योजना आणल्या… केंद्रातीलच योजना या अर्थसंकल्पात होत्या असं विरोधी पक्ष बोलत होते… मला कळत नाही यांना ‘येड पांघरूण पेडगावला जायचं होतं’ की त्यांचा ‘अभ्यास कमी होता’…

ठाकरे सरकारमधील १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : येत्या काही दिवसात ठाकरे सरकारमधील १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.   सध्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि…

महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील पोषण आहारात अळ्या

कोल्हापूर  (प्रतिनिधी) : मंगळवार पेठेतील महानगरपालिकेच्या अहिल्याबाई होळकर प्राथमिक विद्यालयातील पोषण आहारात अळ्या सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, कोल्हापूर महापालिकेच्या शाळामध्ये…

🤙 8080365706