उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट (सीआयएससीई) एक्झामिनेशनने  बारावीच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत . त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण…

दिग्गजांचं भविष्य मतपेटीत होणार बंद

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होत आहे. मुंबईत मतदानानिमित्त पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. 5…

आमदार पी.एन.पाटील यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया ; खाजगी रुग्णांलयामध्ये दाखल

कोल्हापूर : काँग्रेसचे करवीर तालुक्यातील आमदार पी.एन.पाटील ह्यांना गेली दोन दिवस झाले कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता. त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्या चाचण्यामध्ये काही दोष आढळून आले नव्हते.…

घरातच थाटलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर छापा

कोल्हापूरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर येथील सुलोचना पार्कमध्ये घरातच थाटलेल्या अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर आरोग्य विभाग आणि पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली होती. पाच महिन्यानंतर या गुन्ह्यातील तीन एजंटना करवीर…

शांतीनिकतेनमध्ये बारावी परीक्षेत प्रथम आलेल्या बीनिशचा करवीर तालुका शिवसेनेच्या (उबाठा) वतीने सत्कार

एका व्यापाऱ्याचा मुलगा सीबीएसई बोर्डाच्या बारावी परीक्षेत ९७.८० टक्के गुण मिळवून शांतिनिकेतनमध्ये प्रथम येतो, ही बाब गांधीनगर बाजारपेठेस प्रेरणादायी असून व्यापारी वर्गासाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे…

पाडळी खुर्द मध्ये टेम्पोस मोटरसायकलची धडक, एक जण जागीच ठार.

बालिंगा, ता. करवीर : येथे भंगार गोळा कराणारा टेम्पो थांबला होता. त्यास मोटरसायकलने धडक दिल्याने भाऊसाहेब कृष्णात पाटील कोगेकर वय ४८ हे जागीच ठार झाले. याबाबत समजलेली माहिती अशी की,…

खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ

लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊतांवर गुन्हा दाखल…

आरक्षण मिळाले नाही तर विधानसभेला मराठा समाज मैदानात उतरेल

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. शुक्रवारी त्यांची तब्येत बिघडल्यानं ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी आज रुग्णालयातूनच पत्रकार परिषद…

केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार येणार : उद्धव ठाकरे यांचा विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पदावरून हटविल्याशिवाय हा भटकता आत्मा स्वस्थ बसणार नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदींना दिले. लोकांचा सहभाग असलेल्या या निवडणुकीत भाजपचा पराभव अटळ…

हिमंत असेल तर समोरासमोर येवून निवडणूक लढवा : अरविंद केजरीवाल

“ आपल्या देशाला वाचविण्यासाठी मी थेट तुरुंगातून आलोय. मी तुमच्यासमोर झोळी पसरवतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक सुंदर लोकशाही दिली होती. पण पंतप्रधान मोदी देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. दिल्ली…

🤙 8080365706