कोल्हापूर : राजकारणात कोणी कोणाचा शत्रू नसतो आणि कोणी कोणाचा मित्र नसतो. त्यामुळे राजकारणात काहीही शक्य असते. असाच एक योगायोग कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत समोर आला आहे. उत्तरसाठी काँग्रेसची उमेदवारी…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस की शिवसेनेला सोडायचा याबद्दल जोरदार चर्चा सुरु होती. अखेर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय महाविकास आघाडीअंतर्गत घेण्यात आला आहे.शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री…
जालना : महाविकास आघाडीतील २५ आमदार आमच्या संपर्कात असून निवडणुका लागल्या की ते भाजपमध्ये येतील, असा खळबळजनक दावा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते…
कोल्हापूर : सामाजिक न्यायमंत्री धनजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी शिवशक्ती पक्षाची स्थापना केली आहे. कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक त्या स्वत: लढवणार आहेत तर २०२४…
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून शेतकरी संघटनेचे उमेदवार राजेश उर्फ बाळ नाईक यांचा उमेदवारी अर्ज मंगळवारी दि. २२ मार्चला दाखल करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता ऐतिहासिक…
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोशारी आणि ठाकरे सरकार यांच्यातील कुरघोडीचं राजकारण संपायचे नाव घेत नाही. अहमदनगरचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पन्नालाल पोखरणा यांच्या नव्याने पदस्थापनेवरुनपुन्हा कलगीतुरा रंगला आहे.…
कोल्हापूर : गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध मतदाराना गृहीत धरुन राजकारण करत सत्तेची फळे चाखली. याऊलट भाजपने सबका साथ, सबका विकास ही भूमिका घेतली म्हणूनच सलग दुसऱ्या वेळी…
मुंबई : येत्या काही दिवसात ठाकरे सरकारमधील १० मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याचा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे. सध्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने सत्ताधारी आणि…
जालना : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानावरून चर्चेत असतात. आता नाभिक समाजाबद्दल केलेले त्यांचे एक वक्तव्य त्यांच्या अंगलट येणार, अशी चिन्हे आहेत. त्यांच्याविरोधात नाभिक समाज आक्रमक…
मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक याच अधिवेशनात पार पडावी यासाठी महाविकास आघाडीमधली तिन्ही पक्षांची चर्चा झाली आहे. सरकारच्यावतीने राज्यपाल यांना तसे पुन्हा कळवण्यात येईल परंतु राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे राज्यपाल…