कोल्हापूर : राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला होता. न्यायालयातही आरक्षण टिकले होते. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच, भोंगळ कारभारामुळे मराठा…
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. केवळ भाजपनेच हिंदूत्वाची धारा टिकवली आहे. त्यामुळे कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीत तमाम हिंदूत्ववादी संघटनांचा भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांना…
कोल्हापूर : गेल्या चार महिन्यांपासून एसटी कर्मचार्यांचं आंदोलन सुरू आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. एस टी कर्मचार्यांच्या कुटूंबियांना उपासमारीच्या खाईत ढकलणार्या महाविकास आघाडी सरकारचा…
कोल्हापूर : महानगरपालिकेचा ३० कोटी रूपयांचा घरफाळा पालकमंत्र्यांनी बुडवला आहे. कोरोना काळात सर्वसामान्य जनतेचे उत्पन्न थांबले. मात्र पालकमंत्र्यांनी याच काळात सुमारे २०० एकर जागा खरेदी केली. कोरोना काळात जिल्हा परिषदेच्यामार्फत…
कोल्हापूर : प्रचारादरम्यान केलेल्या वक्तव्यावर माजी खासदार धनंजय महाडिक ठाम असून मी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसून महिलांचा अवमान केलेला नाही. दोन्ही उमेदवारांची तुलना करा, असा माझ्या बोलण्याचा उद्देश होता. मी…
मुंबई : ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर भाजपा व केंद्र सरकारविरोधातील प्रत्येक आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. केंद्र सरकारची ही अघोषीत आणीबाणीच असून लोकशाही व्यवस्था अबाधित रहावी व केंद्रीय तपास…
कागल (प्रतिनिधी) : मंत्री नवाब मलिकांच्या समर्थनार्थ फिरताना कोल्हापूरकरांचा अपमान झाला नाही का? असा सवाल समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारला आहे. समरजितसिंह घाटगे पुढे म्हणतात ग्रामविकास…
कोल्हापूर : हिंदू एकता आंदोलन संघटनेच्यावतीने कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. एका कार्यक्रमात हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या वतीने…
कोल्हापूर : स्वतःचा जीव धोक्यात घालून स्व.चंद्रकांत जाधव यांनी कोरोना काळात जनतेच्या कामासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या माघारी उत्तरच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या जयश्रीताई जाधव यांच्या पाठीशी महिलाशक्ती ठामपणे उभी आहे.…
कोल्हापूर : कसबा बावडयातील जनता सुज्ञ आहे. कोल्हापूर उत्तर मतदार संघातील प्रलंबित प्रश्न सोडवायचे असतील, तर सत्यजित कदम यांच्यासारखा अनुभवी आणि खमका नेता हवा, हे बावडयातील जनतेने ठरवले आहे.…