गारगोटी (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांसाठी असणाऱ्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक कामगाराने घेतला पाहिजे. त्यासाठी आमदार प्रकाश आबिटकर व आमच्याकडून निश्चितच सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन केडीसीसी बँकचे संचालक प्रा.…
उचगाव : कोल्हापूर महापालिकेच्या संभाव्य हद्दवाढीला विरोध करण्याचा वज्रनिर्धार उचगाव (ता. करवीर) येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या लढ्यासाठी हद्दवाढविरोधी कृती समिती स्थापन करण्यात आली असून या समितीच्यावतीने…
गारगोटी (प्रतिनिधी) : राज्य शासनाने ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींची वाढती संख्या व उद्योग व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या विविध संधी विचारात घेऊन…
गारगोटी (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांच्या मागणीप्रमाणेच मध्यान्ह भोजन आहार योजनेअंतर्गत आहार देण्याऐवजी एकवेळच्या जेवणाची रक्कम कामगारांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी मुख्यमंत्री व कामगार मंत्री यांचेकडे करणार असल्याचे आमदार प्रकाश आबिटकर…
मुंबई : कोरोनाची साथ, टाळेबंदी आणि इतर तांत्रिक कारणांमुळे २०१९-२० या आर्थिक वर्षात अनेक शेतकऱ्यांना पीककर्जाची उचल करता आली नव्हती. या शेतकऱ्यांनी एप्रिल ते जून २०२० या कालावधीत कर्ज घेतले.…
कोल्हापूर : अतिवृष्टी व पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्ग, महापालिका अंतर्गत रस्ते, ग्रामीण मार्ग व गावांतर्गत असणारे रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य शासनाच्यावतीने कोल्हापूर महापालिकेसाठी…
नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्या घरी सीबीआयचे छाप पडले आहेत. दिल्लीतील शाळांमध्ये २०० कोटींचा घोटाळा झाल्याच्या आरोपावरून मनीष सिसोदिया यांच्या घरी छापेमारी करण्यात आली आहे. शिक्षण खात्यातील…
मुंबई : शिंदे सरकार महाविकास आघाडीला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. राज्यातील सीबीआयवरील ही बंदी उठवण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्रात सीबीआयला घातलेली बंदी लवकरच उठवली जाणार आहेत. महाविकास आघाडी…
मुंबई : राज्यात शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर महाविकास आघाडीच्या काळातील अनेक निर्णयांना स्थगिती देण्यात आली. आता त्यात अजून एका निर्णयाची भर पडली आहे.मविआ सरकारच्या काळातील सदस्यांमधून सरपंच निवडीचा निर्णयाला…
कागल (प्रतिनिधी) : आपल्या न्याय मागण्यांसाठी गेलेल्या एकशे वीस एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनाच्या कारणावरून निलंबित केले आहे. त्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे व त्यांच्या कुटुंबाची होणारी हेळसांड थांबवावी, अशा आशयाचे निवेदन…