कागल (प्रतिनिधी) : आपल्या न्याय मागण्यांसाठी गेलेल्या एकशे वीस एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनाच्या कारणावरून निलंबित केले आहे. त्या कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घ्यावे व त्यांच्या कुटुंबाची होणारी हेळसांड थांबवावी, अशा आशयाचे निवेदन…
मुंबई : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया. ओबीसी, मराठा,…
कोल्हापूर (प्रतिनिधी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी १३ ऑगस्ट रोजी कोल्हापूर व सांगली दौऱ्यावर येणार आहेत. त्यांचे सकाळी ११.३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. तेथून ते मोटारीने…
नवी दिल्ली : पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल जगदीप धनखड यांनी देशाचे १४ वे उपराष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी धनखड यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली.…
मुंबई : राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत पावसाळी अधिवेशनाची तारीख निश्चित करण्यात आली. यंदाचे पावसाळी अधिवेशन १७ ते २५…
मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे माजी ग्रामविकास आणि कामगार कल्याण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईतील सरकारी बंगला रिकामा केला. कोल्हापूर जिल्ह्यातून गंभीर आजारांवर उपचार घेण्यासाठी मुंबईत येणाऱ्या शेकडो रुग्णांच्या निवासाची…
कोल्हापूर : खासदार धनंजय महाडिक यांनी आज राज्यसभेत कोल्हापूरच्या विकासाच्यादृष्टीने आणि राजर्षी शाहू महाराजांच्या सन्मानाप्रित्यर्थ एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. राजर्षी शाहूंच्या स्मृतीशताब्दी वर्षात कोल्हापुरात एनआयटी संस्थेची स्थापना करावी, अशी…
कोल्हापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे देशाप्रती असलेले समर्पण लक्षात घेऊन त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे. त्याच बरोबर त्यांचे जन्मगाव सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे भव्य स्मारक उभारावे,…
कोल्हापूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘घरोघरी तिरंगा’ अभियानांतर्गत 75 हजार झेंड्यांचे नियोजन केले आहे.…