‘या’ निवडणुकीसाठी शरद पवार-शेलार यांचं संयुक्त पॅनल

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या २० ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी संयुक्त पॅनल केले आहे.…

सोशल मीडियाचा अतिरेक टाळा-डॉ.निखिल चौगुले

कसबा बावडा (प्रतिनिधी): सध्याची युवा पिढी सोशल मीडियाच्या जाळ्यात अडकत चालली आहे. नकारात्मक विचार, अपराधी भावना यासारख्या गोष्टी वाढत चालल्या आहेत. त्यामुळे युवा पिढीने सोशल मीडियाचा अतिरेक टाळावा,असे प्रतिपादन मानसोपचार…

डी.वाय.पाटील अभियांत्रिकीमध्ये गुरुवारी मार्गदर्शन

कसबा बावडा (प्रतिनिधी): डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी (स्वायत्त संस्था) कसबा बावडा यांच्यावतीने अभियांत्रिकी प्रक्रियेसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया अर्थात ‘कॅप’ साठी ऑप्शन फॉर्म कसा भरावा याबाबत येत्या गुरुवारी (दि.१३…

अनिल देशमुखांना ‘हा’ मोठा दिलासा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. अनिल देशमुखांना अखेर खासगी रूग्णालयात उपचारांची परवानगी देण्यात आली आहे. हृदय विकारानं त्रस्त असलेल्या देशमुखांना जसलोकमध्ये अँजिओग्राफी करण्यास…

शिंदे गटाकडून ‘या’ तीन नावांची शिफारस

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना हे मुख्य नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पर्यायी नावांचा प्रस्ताव सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज (सोमवारी) दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत ठाकरे आणि शिंदे गटाला दिली होती.…

संजय राऊतांच्या न्यायालयीन कोठडीत ‘या’ तारखेपर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रा चाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणारे शिवसेना नेते संजय राऊत यांना न्यायालयाने आणखी एक धक्का दिला आहे.संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १७ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे.…

नाशिक बस दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल,

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेलजवळ येथे काल (शनिवारी) भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसने पेट घेतल्यात त्यामध्ये होरपळून 12 जणांचा मृत्यू झाला. या अपघात प्रकरणी आडगाव…

शिवसेनेकडून ‘ही’ तीन चिन्ह आणि तीन नावं फायनल !

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्यानंतर  आता शिवसेनेकडून तीन चिन्ह आणि तीन नावं निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आले आहे. शिवसेनेकडून उगवता सूर्य, मशाल आणि त्रिशूल ही तीन चिन्हं ठरवण्यात…

देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना ‘हे’ प्रत्युत्तर

मुंबई (प्रतिनिधी) : बहुतेक उद्धव ठाकरे हे विसरलेत की नोटबंदीनंतरच्या सगळ्या निवडणुका ते मोदींच्या नाण्यावरच जिंकले आहेत. त्यांचे १८ खासदार आणि ५६ आमदार मोदीजींचं नाणं दाखवूनच निवडून आले. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे…

म्हणुनचं कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध पितात

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात पूर्वीपासून चंद्राच्या प्रकाशात मसाला दुध ठेवून त्यानंतर ते सेवन करण्याची परंपरा आहे. पण कोजागिरी पौर्णिमेला मसाला दुध किंवा दुधाचे पदार्थ सेवन करण्यामागचं कारण काय आहे ते…