मागितला चुना अन् खुपसला सुरा; राधानगरीतील कुंभारवाडीत खून

राधानगरी : तंबाखू खाण्यासाठी चुना मागण्यावरून झालेल्या वादातून झालेल्या मारामारीतून एकाचा खून झाल्याची घटना राधानगरी तालुक्यातील कुंभारवाडी येथे घडली. अनिल रामचंद्र बारड (वय ४७) असे खून झालेल्याचे नाव आहे.  याबाबत…

रेल्वे चाईल्ड लाईनच्या दिशादर्शकाचे उद्घाटन

कोल्हापूर : केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्रालय व रेल्वे मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने चालविल्या जात असलेल्या व सांगली मिशन सोसायटी संचलित रेल्वे चाईल्डच्या माहिती दिशादर्शकाचे उद्घाटन कोल्हापूर रेल्वे स्टेशनचे…

इचलकरंजीत दोन चौकांत सिग्नल सुरू; मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाकडून सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत कार्यवाही केल्याने इचलकरंजीतील के. एल. मलाबादे चौक आणि डेक्कन चौकांतील सिग्नल यंत्रणा सुरळीत झाली आहे. शिवतीर्थ चौक, राजर्षी शाहू महाराज…

बांधकाम साहित्यातील दरवाढीमुळे घरांच्या किमतीत वाढ : विद्यानंद बेडेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बांधकाम साहित्याच्या दरामध्ये रोज मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यापूर्वी सर्वसाधारण बांधकाम खर्चाचा प्रतिचौरस फूट दर 2000 ते 2200 रुपये होता. बांधकाम साहित्यातील वाढीमुळे हा दर आता…

अतिशय फसवा आणि निराशाजनक अर्थसंकल्प : समरजितसिंह घाटगे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्यासाठी फसवा व निराशाजनक आहे.  या सरकारने तीन वर्षापूर्वी नियमित कर्जदारांना प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा केली…

उधारीचा वायदा करून जबाबदारी टाळणारा अर्थसंकल्प : चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : राज्याच्या अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प हा उधारीचा वायदा करणारा आणि महत्त्वाच्या विषयांत जबाबदारी टाळून दिशाभूल करणारा आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. चंद्रकांतदादा…

सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :  कोरोना संकटावर मात करून राज्याच्या सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प आज राज्य विधीमंडळात सादर झाला असून यात निश्चित करण्यात आलेल्या  विकासाच्या पंचसूत्रीमुळे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे राज्याचे…

कृषी, आरोग्य, दळणवळणाला चालना; औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती करणारा अर्थसंकल्प

मुंबई : कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि औद्योगिक विकास या पाच क्षेत्रांना केंद्रबिंदू मानून महाराष्ट्राच्या विकासाला गतीमान करणारा सन 2022-2023 चा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. या पाच क्षेत्रांसाठी…

अर्थसंकल्पात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा; भूविकास बँकेचे कर्ज माफ

मुंबई : विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा २०२२-२३  या वर्षाचा २४ हजार कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात कृषी संदर्भात विविध घोषणा केल्या आहेत. नियमित कर्ज…

शिवाजी विद्यापीठात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांचा चुकीचा इतिहास सांगून सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ राज्यपाल आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करत सिनेट सदस्यांनी…

🤙 8080365706