कोल्हापूर : कौटुंबिक वादातून नोकरदार पत्नीला अमानुष मारहाण करून भररस्त्यावर विवस्त्र करण्याची संतापजनक घटना येथील एका रुईकर कॉलनी परिसरात घडली. विवाहितेने शाहूपुरी पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. रुईकर…
पुणे : जनतेच्या सेवेसाठी सत्ता मिळवल्याचा दावा करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किती खाबुगिरी केली, याचे पुराव्यासकट आरोप करणाऱ्या भाजपच्या किरीट सोमय्या यांनी आता आणखी एक दणका दिला आहे. ग्रामविकास मंत्री…
गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा हा दुर्गम आणि जिल्ह्याच्या एका टोकाला असलेला दुर्लक्षित तालुका आहे. येथील शासकीय कार्यालयात कर्मचारी वर्गाच्या अनुपस्थितीमुळे तसेच त्यांच्या येण्या-जाण्याची वेळावर नियंत्रण नसल्याने याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना…
गारगोटी (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील एक प्रमुख देवस्थान असणाऱ्या वाघापूर (ता. भुदरगड) येथील नागदैवत श्री जोतिर्लिंग मंदिराचा गेल्या अनेक वर्षापासून जिर्णोध्दार झालेला नसून मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन…
मुंबई : महाराष्ट्राच्या ग्रामीण क्षेत्राचा अधिकाधिक विकास व्हावा यासाठी कृषी आधारित बाजारपेठा उपलब्ध करून देणे, ग्रामीण गृहनिर्माणास चालना देणे, ग्रामीण भागात उपजीविका माध्यम निर्मिती करणे अशा विविध लोकोपयोगी योजना…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२१ – २२ अंतर्गत पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर जिल्ह्यासाठी सुमारे १२ कोटी ५७ लाख रूपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.…
मुंबई : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना, राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजना, दिनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना, ग्रामीण भागातील अतिक्रमण नियमानुकुल करण्याची योजना, राष्ट्रीय ग्रामीण…
कोल्हापूर : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या रडारवर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळा झाल्याचा आरोप करत मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमय्या आज पुण्यात आयकर…
कोल्हापूर (प्रतिनिधी) : प्राथमिक शिक्षक बँकने कर्जावरील व्याजदर कमी करून तो १० टक्क्यावर आणला आहे. त्याच बरोबर महिला ठेवीदारांसाठी मुदतबंद ठेवीवर ०.२५ टक्के ज्यादा व्याजदर दिला जाणार आहे. याबाबतचा निर्णय…
कोल्हापूर : राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढला होता. न्यायालयातही आरक्षण टिकले होते. मात्र महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच, भोंगळ कारभारामुळे मराठा…