कसब बावडा (वार्ताहर) : डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटलिटीच्यावतीने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मिरजकर तिकटी येथील अंध शाळेत खाऊ वाटप करण्यात आले. मिरजकर तिकटी येथील ज्ञान प्रबोधन संचलित अंध शाळेतील मुलांसमवेत…
नवी दिल्ली : केवळ दोन-तीन जनावरे घेऊन दूध उत्पादन परवडत नाही अशी तक्रार दूध उत्पादक करताना दिसतात. यासाठी पशुसंवर्धनापासून संकलन, प्रक्रिया, उपपदार्थ निर्मिती, वितरण आणि मार्केटिंग या सर्व टप्प्यावर उपलब्ध…
कागल (प्रतिनिधी) : देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी व सर्वांमध्ये देशप्रेम जागृत व्हावे.या हेतूने कागल येथे तिरंगा रॅलीचे आयोजन केले. त्यास सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने तिरंगा रॅली…
कुडित्रे (प्रतिनिधी) : खुपिरे (ता.करवीर) येथील गर्ल्स हायस्कूलमध्ये रक्षाबंधननिमित्त गरजू व होतकरू विद्यार्थिनींच्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ.एस.एन.मगदूम होत्या. कार्यक्रमास कुंभी कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील, सरपंच…
कागल (प्रतिनिधी) : येथील राजे विक्रमसिंह घाटगे फौंडेशनमार्फत करनूरच्या सह्याद्री डिजास्टर रेस्क्यू फोर्स टीमला सुरक्षा साहित्य प्रदान केले. शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, संचालक यशवंत उर्फ बॉबी माने युवराज…
मुंबई : महाराष्ट्राला देशात अग्रेसर राज्य बनविण्याच्या दिशेने आपण आता वाटचाल सुरू केली आहे. आपण सर्वजण मिळून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशाला आणि राज्याला प्रगतीपथावर नेण्याची शपथ घेऊया. ओबीसी, मराठा,…
बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढणारे शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले होते. हा अपघात नेमका कसा झाला ? अपघातानंतर नेमके काय झाले? हे समजायला…
मुंबई : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, त्यांनी प्रत्यक्ष सभापतींकडे राजीनामा दिलेला नव्हता. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता हा…
भोगावती (प्रतिनिधी) : पंच्याहत्तर वर्षापूर्वी देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशात टाचणीही तयार होत नव्हती. मात्र कॉंग्रेस पक्षाने देशात पायाभुत सुविधा निर्माण करून देशात विकासाची घोडदौड सुरु केली आहे. सर्वसामान्यांसाठी आधार…
प्रयाग चिखली (वार्ताहर) : पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, विविध धरणातील अतिरिक्त पाणीसाठा सोडल्यामुळे पूरस्थिती आज शुक्रवारीही सकाळपर्यंत पूरस्थिती जैसे थे होती. दरम्यान शुक्रवार दुपारपासून पाणी ओसरू लागले आहे. मात्र…