कागल नगरपालिकेकडील प्रस्तावित नवीन भुयारी गटार योजनेस निधी व प्रस्तावित नळ पाणीपुरवठा योजनेस राज्यस्तरीय तांत्रिक मंजुरी मिळणे बाबत…..

कागल : नगरोत्थान योजनेतून कागल नगरपरिषदेकडील प्रस्तावित नवीन भुयारी गटर योजनेस निधी मंजूर करणेबाबत व केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २.० अभियान अंतर्गत कागल साठी नवीन पाणी पुरवठा योजनेस राज्यस्तरीय तांत्रिक…

शेतकरी संघटनेचा कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर निवडणुकीत अर्ज दाखल

कोल्हापूर : ३ एप्रिल २०२३ रोजी शेतकरी संघटना अध्यक्ष रघुनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने बाळ उर्फ राजेश सत्यापा नाईक यांनी अर्ज दाखल…

वारणा बँकेस १८ कोटी ४७ लाखांचा उच्चांकी ढोबळ नफा -अध्यक्ष निपुण कोरे

कोल्हापूर : वारणा सहकारी बँकेने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती साधली असून, बँकेच्या ९४८ कोटी रुपये ठेवी, तर एकूण कर्जे ५८४ कोटी रुपये झाली आहेत. बँकेने चालूवर्षी प्राधान्य…

देवस्थान व्यवस्थापन समितीकडून चैत्र यात्रेकरिता विशेष व्यवस्था

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने चैत्र यात्रे करिता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.पोलिस विभागासाठी ठिकठिकाणी ट्टेहाळणी मनोरे, त्याठिकाणी स्वतंत्र ध्वनीक्षेपण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. येणाऱ्या भाविकांसाठी नारळ…

शेअर बाजारात तेजी

दिल्ली : नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या व्यापार आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराची सुरुवात चांगली झाली आहे.बँकिंग आणि ऑटो शेअर्सच्या तेजीमुळे आज देशांतर्गत शेअर बाजार तेजीत आहे. महावीर जयंतीनिमित्त 4…

शिक्षकांसाठी ‘बीएड’ बंधनकारक

सोलापूर : सध्याच्या प्रचलित शैक्षणिक पद्धतीत झेडपी शाळांवरील (प्राथमिक) शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर दोन वर्षाचे डीएड करावे लागते. तर माध्यमिक-उच्च माध्यमिक शाळांवरील शिक्षकांसाठी ‘बीएड’ बंधनकारकशिक्षकांसाठी ‘बीएड’ बंधनकारक आहे.मात्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक…

हिंदूंना जनआक्रोश का करावा लगतोय; उद्धव ठाकरेउद्धव ठाकरे

मुबंई : राज्यभर सध्या हिंदू जनआक्रोश मोर्चे काढले जात आहेत; पण जगातील सर्वांत शक्तिशाली नेता पंतप्रधानपदी असताना हिंदूंना जनआक्रोश का करावा लगतोय, असा सवाल शिवसेना (ठाकरे गट) नेते आणि माजी…

पश्चिम बंगालमध्ये कर्फ्यु आणि इंटरनेटही बंद

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये, रविवारी संध्याकाळी हुगळी जिल्ह्यातील रिशरा येथे रामनवमीच्या मिरवणुकीत दोन गटांमध्ये वाद झाला. त्यानंतर तिथली परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागल्याने कर्फ्यु लावण्यात आला आहे. परिस्थिती बिघडू नये म्हणून…

काँग्रेस नेते राहुल गांधी आज शिक्षेच्या निर्णयाला सुरत सत्र न्यायालयात देणार आव्हान

मुंबई : सर्व चोरांची आडनावे मोदी कशी असतात?’ या 2019 मधील विधानावरून दाखल मानहानीच्या खटल्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.23 मार्च रोजी हा…

दह्यात मीठ घालून खावं की साखर?

जेवणासोबत दही खाण्याचे अनेक फायदे आहेत. ज्यामुळे जेवणाचा केवळ स्वाद वाढत नाही, तर पचनशक्ती सुद्धा मजबूत होते. दहीसोबत आपण साखर किंवा मीठ मिसळून खातो. पण दहीसोबत नेमकं मीठ खावं की…

🤙 8080365706