देवस्थान समितीच्या सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी केले पदमुक्त

कोल्हापूर : मागील काही दिवसापासून करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या मूर्तीशी छेडछाड झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.यामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. असे असतानाच आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या सचिवांना जिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी पदमुक्त…

कोल्हापुरात उद्या पाणीपुरवठा बंद

कोल्हापूर : बालिंगा उपसा केंद्राला विद्युतपुरवठा करणाऱ्या उच्चदाब वाहिनीचे तांत्रिक काम उद्या रविवारी ( दि. १९ )करण्यात येणार आहे. यामुळे रविवारी बालिंग आणि नागदेववाडी या उपसा केंद्रांवर अवलंबून असणाऱ्या शहरातील…

सोनार समाजाचे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण

कोल्हापूर : सोनार कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यात यावे या प्रमुख मागणीसह सोनार कारागिरी व सोनार समाजातील कलावंत यांच्यासाठी बार्टी, महाज्योती, सारथी इत्यादीच्या धर्तीवर स्वतंत्र संशोधन व प्रशिक्षण संस्था निर्माण करण्यात…

उच्च न्यायालयाचे महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाला नोटीस बजावण्याचे आदेश

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी सुरु असलेल्या भूमी संपादनाविरोधात ४० भूखंडधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भूमी संपादन कायद्यातील तरतुदीनुसार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम दिली जात…

अभियांत्रिकी महाविद्यालयाला मान्यता मिळाल्याने भाजपाचा आनंदोत्स्व

कोल्हापूर : नाम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने कोल्हापूर येथे ३०० प्रवेश क्षमतेचे नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु करण्यास उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास काल मंत्रीमंडळाने मान्यता दिली. कोल्हापूर…

सोन्याचा नवा उच्चांक…

मुंबई: एमसीएक्स गोल्डने पहिल्यांदाच ५९००० ची पातळी ओलांडली. एमसीएक्सवर सोन्याने ५९, ४६१ रुपयांचा नवा उच्चांक गाठला. जागतिक आर्थिक संकटाच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्यात तेजी दिसून येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चांदीमध्ये…

द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात

नाशिक : द्राक्षाची पांढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु झालेला असताना बांगलादेशाने आयात शुल्क अद्यापही रद्द न केल्याने द्राक्षाचे बाजार भाव घसरला आहे. तर अवकाळी पावसामुळे…

शेतकऱ्यांचं आंदोलन स्थगित

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन अखेर स्थगित झालं आहे. शेतकऱ्यांचे नेते जीवा पांडू गावीत यांनी ही घोषणा केली. राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या…

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी काळाच्या पडद्याआड

कोल्हापूर : मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने  आज (शनिवारी)१८मार्च सकाळी सहा वाजता निधन झाले. ते मृत्यूसमयी ८८ वर्षाचे होते. पाच दशकांहून अधिक काळ मराठी चित्रपट-नाट्यसृष्टीमध्ये…

उन्हाळ्यात नारळपाण्याने फेशियल करण्याचे फायदे

उन्हाळयात दररोज नारळपाणी प्यायल्यामुळे आपली त्वचा मऊ आणि चमकदार होते. यासाठी आजकाल अनेक सौंदर्य प्रसाधनांमध्ये नारळपाण्याचा वापर केला जातो. आपण देखील यंदाच्या उन्हाळ्यात नारळ पाण्याचा वापर करुन आपल्या स्किनची देखभाल…

🤙 8080365706