कोल्हापूर येथील कॉमर्स कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्पदन या ग्रुपने येथील महापालिकेच्या स्मशानभूमीस 30 हजार शेणी दान करून सामाजिक बांधीलकी जपली. 1988 सालच्या या माजी विद्यार्थी ग्रुपमध्ये 170 विद्यार्थी…
इचलकरंजी: पुत्र धैर्यशील माने यांना पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी माजी खासदार निवेदिता माने इचलकरंजी झंजावात प्रचार सुरू केला आहे. शहरात विविध ठिकाणी त्यांचे कार्यकर्त्यांनी हलगी वाजवून फटाके फोडत स्वागत केले.…
वाई : साताऱ्यात उमेदवारी अर्ज दाखल करायला करण्यास सुरुवात झाली असली तरी खासदार उदयनराजे भोसले अद्यापही उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांची उमेदवारी महायुतीतून भाजपने अद्यापही जाहीर केलेली नाही. सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी…
कोण लोकांना फसवत असेल की मी आंदोलन करून उसाला एफ आर पी मिळवून दिली एफ आर पी केंद्रातील झालेल्या निर्णयामुळे हा कायदा झाला आहे यामुळे हा कायदा पूर्ण देशात आहे…
हुपरी प्रतिनिधी महायुतीची उमेदवार खासदार धैर्यशील माने यांनी हुपरी येथे कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार यंत्रणा गतिमान केली येथील भाजपा-शिवसेना- राष्ट्रवादी-रिपाई-मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत करीत सोबत असल्याची ग्वाही दिली.…
कोल्हापूर लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू असताना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी मविआचे उमेदवार छत्रपती शाहू यांच्या वारसाहक्का मुद्दा उकरून काढला. त्यामुळे सुरुवातीला विकासावर ही निवडणूक लढवली जाईल, असे सांगणारे…
(पंत बावडेकर कुटुंब व शैक्षणिक समूह शाहू महाराजांच्या पाठीशी, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींनी साधला संवाद. ) कोल्हापूर : शाहू महाराज हे सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे. जनतेला काय…
कोल्हापूर : सुसंस्कृत, संयमी आणि सर्वांना घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून श्री शाहू छत्रपती महाराजांकडे पाहिले जाते. त्यांच्या विचारांचा, अनुभववाचा कोल्हापूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने निश्चितच फायदा होणार आहे. शाहू छत्रपती महाराजांना…
(कंदलगाव, मोरेवाडी, पाचगाव भागात प्रचार दौरा) कोल्हापूर : समाजात जातीय विषमता पसरवली जात आहे, लोकशाही संकटात येऊ पाहत आहे, संविधान धोक्यात आहे, महिला सुरक्षित नाहीत, कोल्हापुरात जातीय दंगली सारखे निंदनीय…
(खेबवडे, वडकशिवाले, दऱ्याचे वडगाव, गिरगांव गावांत प्रचार दौरा) कोल्हापूर : समाज हा आर्थिकतेबरोबर सामाजिक आणि वैचारिकदृष्ट्याही सक्षम बनविण्याची गरज आहे. सद्यपरिस्थितीत ही ताकद शाहू छत्रपती महाराज यांच्या आचार – विचारात…