आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात मेष : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत. वृषभ : मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार…

एका दिवसात किती बदाम खावेत?

बदाम हा अतिशय आरोग्यदायी आणि पौष्टिक ड्राय फ्रुट आहे. तर जाणून घेऊया एका दिवसात किती बदाम खाण्यासाठी आरोग्यदायी आहेत रोज बदाम खाणे आरोग्यासाठी चांगले असते हे सगळ्यांचं माहिती आहे. पण…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

कोल्हापूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनानुसार व युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर यांच्या पुढाकाराने रिंग रोड फुलेवाडी येथील…

शिवरायांचा छावा १६ फेब्रुवारीला चित्रपटगृहात

कोल्हापूर : शिवरायांचा शंभू छावा हिंदू म्हणुनी अमर जाहला ।। या दोन ओळीतच खऱ्या अर्थान छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त हातो. छत्रपती संभाजी…

कोल्हापूर -सांगली जिल्ह्यातील पुराचे पाणी दुष्काळी विभागाकडे वळविण्याच्या प्रकल्पास निधी मंजूर

कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते. मात्र हेच पुराचे पाणी दुष्काळी मराठवाडा विभागाकडे वळविण्याचा राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकारला जागतिक…

अशोक चव्हाण यांची राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया

मुंबई : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या आमदारकीचादेखील राजीनामा दिला आहे. तसेच काँग्रेसच्या वर्किंग कमिटीचा देखील राजीनामा दिला आहे. दरम्यान अशोक चव्हाण…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा राजीनामा

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा चालू आहे. अशातच चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने…

उचगांव माळीवाडा हायवे पुलावर जोरदार निदर्शेने

उचगाव: सातारा ते कागल हायवे रस्त्याचे सहा पदरी करणाचे काम चालु आहे. पुर्वी रस्त्याच्या चार पदरी करणावेळी पुल व रस्ता करताना बऱ्याच चुका झाल्यामुळे त्याचा त्रास १५ ते २० वर्षे…

उपोषणाचा तिसरा दिवस: मनोज जरांगे यांची तब्येत खालावली

जालना : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये अमरण उपोषण सुरू केले असुन जरांगे यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी या गेल्या…

उंचगाव पैकी मणेरमळा मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी

कोल्हापूर: उंचगाव पैकी मणेरमळा मुख्य रस्त्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्याकडून शिवसेना नेते व विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते आंबदास दानवे यांच्या जनता दरबारात करण्यात आली. गेली 35 वर्षे झाली…

🤙 8080365706