कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या…
कोल्हापूर : गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी अंदाजे 5 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या…
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागामध्ये आंतरराष्ट्रीय वेबिनार आयोजन करण्यात आले असून मंगळवार (दि. १३) ते गुरूवार (दि. १५) दरम्यान इलेक्ट्रॉनिक वेस्ट अँड सस्टेनेबल डेव्हल्पमेंट या विषयावर वेबिनार होणार आहे. या वेबिनार आणि इलेक्ट्रॉनिक…
कोल्हापूर: राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या शिक्षणाबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्यात जून पासून ज्या मुलींच्या पालकांचे आठ लाखांपेक्षा कमी उत्पन्न आहे त्यांना मेडिकल असो की इंजिनिअरिंग…
रात्रीचा आहार लोक स्वत:च्या मनानेच ठरवतात. या सगळ्याचा आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. म्हणून रात्रीच्या जेवणाबाबत काही गोष्टींची योग्य ती काळजी घ्यायला हवी. बरेच जण रात्री हलका आहार घ्यायचा म्हणून रात्रीच्या…
आजचे राशीभविष्य, जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील. वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय क्षेत्रात सुसंधी लाभेल. मिथुन :…
कोल्हापूर : केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या उद्योग व व्यवसायांना कर्ज उपलब्ध करुन देणाऱ्या शासकीय योजनांची माहिती व लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना व्यापक स्वरुपात व्हावा, या उद्देशाने तालुकास्तरीय…
गारगोटी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 16 ते 18 तास काम करत असून ते सर्वसामान्य नागरीकांना गरजेचे असणारे निर्णय तात्काळ घेत आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचे कार्य घरात पोहचविण्यासोबतच पक्ष वाढविणे आणि…
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे…
नवी दिल्ली : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना देशभरात लोकप्रिय ठरली आहे. शेतकऱ्यांना या योजनेत दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. दरम्यान अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ बंद झाला आहे. अशा…