उंचगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त करवीर तालुका शिवसेनेच्या(उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने उंचगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच साखर पेढे वाटप करून शिवजयंती  उत्साहात साजरी करण्यात…

महानंदचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे

महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया 2 मे रोजी पूर्ण झाली आहे. मदर डेअरीला राज्य सरकार महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी 253 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार आहे. महानंदवर मदर डेअरीनं ताबा…

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या पॉडकास्टचा, डॉ. संजय डी. पाटील यांच्या हस्ते प्रारंभ

बावडा : डी वाय पाटील अभियांत्रिक महाविद्यालय कोल्हापूरच्यावतीने बारावी नंतरच्या करियर संधी आणि अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेबात मार्गदर्शक ठरणाऱ्या DYPCET PODCAST चा शुभारंभ डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी.…

मराठी वाहिनीवरील मालिकेत व्यक्तीरेखेसाठी पहिल्यांदाच AI चा  वापर

सध्या सगळीकडे चर्चेत आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच  AI .  आता, छोट्या पडद्यावर मालिकेतील व्यक्तीरेखेसाठी AI चा वापर करण्यात येणार आहे. मालिकेतील एखाद्या व्यक्तीरेखेसाठी पहिल्यांदाच AI चा  वापर करण्यात येणार…

मुंबई इंडियन्स आयपीएलच्या शर्यतीबाहेर

सनरायजर्स हैदराबादनं लखनौ सुपर जाएंटसवर 10 विकेट आणि 52 बॉल राखून विजय मिळवला. या विजयाचा थेट फटका मुंबई इंडियन्सला बसला. गुण यादीमध्ये नवव्या स्थानावर असणारी मुंबई इंडियन्स आयपीएलच्या शर्यतीबाहेर गेली.…

अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन खासदार केलंय हीच माझी चूक : अजित पवार

पुण्याच्या ओतूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी ‘त्या’ चुकीवर भाष्य केलं. मी  केली. अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन खासदार केलंय  ही माझ्या राजकीय जीवनात…

मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती : अजित पवार

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळालीच असती.…

मुंबई पदवीधरसाठी अनिल परब, वरुण सरदेसाईंना संधी मिळणार का ?

शिवसेना ठाकरे गटाकडून मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचे  उमेदवार लवकरच जाहीर होणार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघात अनिल परब , वरून सरदेसाई  यांच्या नावाचा विचार सुरू असल्याची…

बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करायचा : चंद्रकांत पाटील

बारामतीत येऊन शरद पवारांचा पराभव करायचा असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले होते. उमेदवारी घोषित झाल्यानंतर प्राथमिक टप्प्यात हे विधान केल्यामुळे बारामतीत नाराजी पसरली होती. या विधानाचा मतदानावर काही परिणाम…

आगामी काळात उष्माघाताचे रुग्ण वाढणार

राज्यात उष्णतेची तीव्रता इतकी वाढली आहे कि त्यामुळे उष्माघाताचे प्रकार वाढू लागले आहेत. यावर्षीच्या उन्हाळ्यात आतापर्यंत उष्माघाताच्या 20 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक  म्हणजेच 23 रुग्णांची नोंद …