मलकापूर , प्रतिनिधी : पन्हाळा-शाहूवाडी विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक मताधिक्य महायुती व मित्रपक्षाचे उमेदवार खास. धैर्यशील माने यांना देणार असल्याचा विश्वास आम. डॉ. विनय कोरे यांनी व्यक्त केला . शित्तूर…
हातकणंगले : ज्या गावाचे नाव घेऊन संसदेत जायची संधी मिळाली त्या हातकणंगले गावांसाठी भरीव निधी देऊन शहराच्या पायाभूत विकासाला गती देण्याचे काम धैर्यशील माने यांनी केले आहे . रस्ते ,…
कोल्हापूर : ताराबाई पार्क येथील विश्वेश्वरय्या हॉल येथे नाभिक समाज यांच्या वतीने समाजातील गुणवंत आणि यशस्वी व्यक्तींचा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून…
भाजपाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशसह सर्वाधिक लक्ष्य महाराष्ट्रात केंद्रीत केलं आहे. युपीत लोकसभेच्या 80 जागा असून महाराष्ट्रात 48 जागांसाठी निवडणूक होत आहे. मात्र, दोन वेळेसच्या निवडणुकांपेक्षा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या…
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यामुळे काँग्रेसचे नेते नसीम खान गेल्या अनेक दिवासंपापासून नाराज होते. त्यांच्या या नाराजीनंतर काँग्रेसची मोठी अडचण झाली होती. त्यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसकडून हरतऱ्हेने प्रयत्न…
बारामतीसह महाराष्ट्रातील ११ तर देशभरातील ९४ मतदारसंघांमध्ये मतदानाला अवघे काही तास शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ११ जागांवरील प्रचाराची रविवारी सांगता झाली. यात सर्वांचं लक्ष होतं ते बारामती लोकसभा मतदारसंघावर.…
पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठल सहकारी साखर…
कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि. 7 मे रोजी मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने 48 तास अगोदर प्रचार बंद करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार आज रविवार दि. 5 मे…
कुरुंदवाड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातच देश सुरक्षित असून चौफेर प्रगती साधत आहे. विरोधकांकडे मुद्दाच नसल्याने संविधान बदलणार, लोकशाही संपणार अशी दिशाभूलीचे व संभ्रमाचे वातावरण पसरविण्यात येत असल्याची टीका…
कवठेपिरान : हिंदकेसरी मारुति माने म्हणजे या परिसराची अस्मिता आहे. आजवर त्यांना न्याय देण्यासाठी कोणीच प्रामाणिक प्रयत्न केले नाहीत. मात्र महायुतीच्या सरकारच्या माध्यमांतून या स्मारकाचे रेंगाळलेले काम मार्गी लावणाऱ्या युवा…