पुणे :पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शहरात कुठेही अवैध धंद्ये चालु देऊ नका. तसेच दारू धंदे आढळल्यास संबंधित पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकावर कठोर कारवाई करण्यात येईल असं यापुर्वीच बैठकीत स्पष्ट…
पुणे : पर्स, पाकिट, मोबाईल चोरी होण्याचा अनुभव सर्वसामान्य नागरिकांच्या वाट्याला अधूनमधून येत असतो. मात्र, चोरट्यांच्या तावडीतून सेलिब्रिटीही सुटत नाहीत. कोल्हापूरकरांचा लाडका राणादाच्या लाडक्या पाठक बाईंनाही. चोरट्यांनी हात दाखवला आहे.…
मुंबई : राज्यातील दुकाने व आस्थापनांना मराठी भाषेत पाट्या लावणे बंधनकारक करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या व्यापारी संघटनेला उच्च न्यायालयाने सुनावत त्यांची याचिका फेटाळली. तसेच त्यांना २५ हजार रुपयांचा…
पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दि. 6 मार्च रोजी पुणे शहरात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या दौऱ्यात ते पुणे मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. शिवाय, पुणे महापालिका भवन…
कोल्हापूर : इंटरनेट जगतामध्ये मोबाईल ,लॅपटॉप ,यंत्रसामग्री ,या यांत्रिक युगात सांघिक खेळ, मैदानी खेळ याचा तरूणाईला जणु विसरच पडला आहे,,,, पण कोल्हापुरातील कुस्ती खेळाला संजीवनी देण्यासाठी तुळशी सहकार समूह शिरोलीच्या…
कोल्हापूर : शेतीसाठी सलग दहा तास द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने माजी खासदार, व संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर दोन दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरु आहे.…
आजचं राशीभविष्य गुरूवार, २४ फेब्रुवारी २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…
मुरगूड : आदमापूरच्या सद्गुरू बाळूमामा तिर्थक्षेत्राला दिवसेंदिवस भक्त भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून या भाविक भक्तांची गैरसोय होत आहे.पायी दिंड्या येत आहेत.मरगुबाई मंदिर परिसर गजबजून जात आहे. ग्रामपंचायत स्तरावर…
उचगाव: उचगाव (ता.करवीर) येथील आरती ज्ञानोबा पाटील हिची स्पेन येथे दि 1 मार्च ते 6 मार्च आणि 8 मार्च ते 13 मार्च रोजी होणाऱ्या आंतररष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणार आहे तसेच…
कोल्हापूर: महावितरणच्या वीज निर्मिती मध्ये साखर कारखान्यापेक्षाही सर्वात मोठा घोटाळा असून तो लवकरच चव्हाट्यावर आणू. कंपनीमध्ये मंत्र्यांचे लागेबंधे आहेत. जनतेच्या पैशाची सरकारकडून लूट सुरू आहे. शेतकर्यांची वाटोळे महाविकास आघाडी सरकार…