हरभऱ्याला हमीभाव केंद्राशिवाय पर्याय नाही

नांदेड : यंदा हरभऱ्याचे वाढलेले क्षेत्र यातच पोषक वातावरणामुळे वाढत असलेली उत्पादकता यामुळे यंदा विक्रमी उत्पादन मिळेल असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. ही उत्पादनाची चांगली बाजू असली तरी…

पुन्हा शेतकरी जन्म नको म्हणत तरूणाची आत्महत्या

पंढरपूर : शेती व शेतकऱ्याच्या आयुष्याला कंटाळलेल्या पंढरपूर तालुक्यातील मगरवाडीतील तरुणाने पुन्हा शेतकरी म्हणून जन्माला येणार नाही ! असा शेवटचा संदेश देत कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येचा व्हिडिओ त्याने व्हायरल…

आजचं राशीभविष्य शनीवार, ५ मार्च २०२२

आजचं राशीभविष्य शनीवार, ५ मार्च २०२२ : आजच्या दिवशी तुमच्या राशी नुसार तुमच्यासाठी कोणकोणत्या चांगल्या गोष्टी येऊ घातल्या आहेत त्यांचे स्वागत करण्यास तयार व्हा आणि ज्या फारशा चांगल्या नाहीत, त्यांचाही…

छ. राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश

कोल्हापूर : सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यकारी व्यवस्थापन व देखभाल यंत्रणा समाधानकारक नसल्याने श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यास उत्पादन बंद ठेवण्याचे आदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय कार्यालयाने दिले आहेत.…

लक्षणीय मांडणी, उत्तम सादरीकरण : कातळडोह

अश्‍विनी टेंबे : कोल्हापूर: सोकाजीराव टांगमारे, पाहिजे जातीचे, मीटर डाउन, शांतता कोर्ट चालू आहे… अशा हलक्याफुलक्या नाट्यप्रयोगांचे सादरीकरण करणार्‍या फिनिक्स संस्थेने धनंजय सरदेशपांडे लिखित आणि डॉ. राजश्री खटावकर दिग्दर्शित ‘कातळडोह‘…

कोरोचीकरांना मिळणार मुबलक पाणी

इचलकरंजी : हातकणंगले तालुक्यातील कोरोची ग्रामस्थांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या जलजीवन मिशन अंतर्गत कोरोचीसाठी दोन कोटी रुपये खर्चाची नळ पाणी योजना मंजूर करण्यात आली आहे.या योजनेसाठी आमदार…

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची राजे समरजितसिंह घाटगे यांनी घेतली भेट

कागल : केंद्राने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रनाचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यासाठी इथेनॉलला आधारभूत किंमत देण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे…

आज दोन रेल्वे गाड्यांची फुल स्पीडमध्ये टक्कर होणार….. रेल्वेमंत्री आत असणार

मुंबई : भारतीय रेल्वे  सतत तंत्रज्ञान विकसित करत असते. आजचा दिवस रेल्वेसाठी अत्यंत खास आणि ऐतिहासिक आहे. आज दोन रेल्वे गाड्यांची फुल स्पीडमध्ये टक्कर होणार आहे. विशेष म्हणजे यादरम्यान एका ट्रेनमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी…

तोडणी अभावी ऊस शेतात उभा

वाई : सातारा जिल्ह्यात ऊस क्षेत्र वाढल्याने व साखर कारखान्यांच्या मनमानीमुळे जिल्ह्यातील ५० टक्के ऊस तोडणीअभावी शेतात उभा आहे.गावागावांत उसाचे फड तोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. या वर्षीचा हंगाम अर्ध्याहून अधिक संपला,…

कोल्हापूर जिल्हात निर्बंध मुक्तीनंतर नवीन नियमावली जाहीर

कोल्हापूर: जिल्ह्यातील चित्रपट आणि उपाहारगृहे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्यांनी याबाबतचे आदेश काढले. आज शुक्रवारपासूनच या आदेशाची अंमलबजावणी होणार…

🤙 8080365706