मनोज जरांगे पाटील यांचा महायुती सरकारला इशारा ! म्हणाले…..

    मुंबई :मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अनेक वेळेस उपोषण, आंदोलन केलं पण सरकाने अद्याप यावर कोणताच निर्णय घेतला नाहीय ,अशातच ओबीसी नेत्यांनी मनोज…

आमदार सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांची चेष्टा करू नये – सत्यजित कदम 

आमदार सतेज पाटील यांनी पूरग्रस्तांची चेष्टा करू नये – सत्यजित कदम   कोल्हापूर जिल्ह्याला महापुराने विळखा घातला असला तरी महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर…

अखेर मनोज जरांगेची राजकारणात एन्ट्री….

मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आता पुन्हा एकदा आक्रमक पवित्र्यात आलेले दिसत आहेत. त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजेरी लावली. त्यानंतर त्यांना न्यायालयाने दिलासा दिला.  त्यांनी महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल एक घोषणा केली…

एक्झिट पोलच्या चर्चांमध्ये सहभागी न होण्याचा काँग्रेसचा निर्णय

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पार पडतो आहे. संध्याकाळी सहा वाजता मतदान संपेल. यानंतर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. अशात एक्झिट पोल्स म्हणजे निकालाचे अंदाज आज संध्याकाळी ६.३० पासून…

यावेळी पंतप्रधान होणार नाहीत : प्रकाश आंबेडकर

मोदी स्टंटबाज आहेत, यावेळी मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीने अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. स्वतःच्या आई वडिलांना शिव्या देण्याची कला फक्त मोदींकडेच आहे. निवडणुकांच्या निकालावर…

लोकसभा निकालानंतर राज्यात होणार मंत्रिमंडळाचा विस्तार

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठे बदल होण्याची शक्यता असून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, तसेच काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची…

पंतप्रधानांच्या ध्यानधारणेला डीएमकेचा विरोध

लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १ जून रोजी पार पडणार आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून ४८ तास कन्याकुमारीला जाऊन ध्यानधारणा करण्याची घोषणा केली आहे. आता डीएमकेने या प्रकरणी तक्रार दाखल…

छगन भुजबळ यांच्याकडून आव्हाडांचा बचाव

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील चवदार तळ्यात मनुस्मृतीचे दहन केले. यावेळी त्यांच्याकडून अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना झाली. यामुळे राज्यभर भाजपाकडून आव्हाडांचा निषेध…

गांधी कुटुंबियांसोबत माझे चांगले संबंध : पंतप्रधान नरेंद्र मोदी

लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यांतील मतदान पार पडले आहे. आता सातव्या टप्प्यासाठी प्रचार सुरू आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजकीय नेत्यांनी एकमेकांवर चांगल्याच फैरी…

मोदी-शाहा ठाकरेंना परत सोबत घेणार का ?

2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप-शिवसेना युती तुटली. ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत हात मिळवत मविआचं सरकार स्थापन केले. मातोश्रीवर बंद दाराआड झालेल्या मुख्यमंत्रिपदाच्या वचनावरुन ही युती तुटल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी…

🤙 8080365706