एनडीएने शेवटच्या टप्प्याआधीच बहुमताचा टप्पा गाठला आहे. असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केली आहे. विरोधी पक्ष किती सक्षम असावा हा निर्णय आता जनतेने घ्यावा असे शाह म्हणाले. अखेरचा टप्पा…
राज्यातील लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर शिंदे गटात लगेचच धुसफूस सुरु झाली आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांच्या एका वक्तव्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली आहे. वायव्य मुंबई लोकसभा…
लोकसभा निवडणुकीचे 5 टप्पे पूर्ण झाले आहेत. यात महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रात 20 मे रोजी शेवटच्या टप्प्याचं मतदान झालं. आता लोकसभा निवडणुकीचे आणखी दोन…
देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. पाच टप्प्यांतील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. तसेच, महाराष्ट्रातील सर्व टप्प्यांतील मतदानही पार पडले आहे. भाजपनं दिलेला 400 पारचा नारा आणि विरोधकांची इंडिया…
गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालायची घाई झालेली दिसते. पण, कीर्तिकरांचे हे उद्योग आपल्या पक्षाला आणि मुख्य नेते म्हणून आपल्याला बदनाम करत आहेत, खूप झाले आता, असा संताप व्यक्त करत…
मुंबईतील महायुतीच्या उमेदवारांसाठी घेतलेल्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसचा जाहीरनामा माओवादी जाहीरनामा आहे असे म्हणत काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर यावेळी त्यांनी सडकून टीका केली. मंदिरातील सोने आणि महिलांच्या गळ्यातील…
निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा प्रश्न केला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्या प्रचाराच्या रॅलीत पाकिस्तानचा झेंडा दिसल्याचा आरोप काही दिवसांपूर्वी करण्यात…
राज्यात मुख्यमंत्रीपदावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे मुख्यमंत्री होण्याची सुप्त इच्छा उद्धव ठाकरे यांच्या मनात पूर्वीपासूनच होती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. पण बहुमत असतानाही देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री…
राज ठाकरेंना भेटीगाठीचे छंद पहिल्यापासून जडले आहेत. त्यामुळे कोण कोणाला भेटते, कोण कोणाकडे चहापानाला जातंय यावर चर्चा कशाला करता, यानिमित्त मनसे नेत्यांना महत्त्व मिळतंय. ज्यांनी महाराष्ट्र लुटला या पक्षाचे नेते…
“ आपल्या देशाला वाचविण्यासाठी मी थेट तुरुंगातून आलोय. मी तुमच्यासमोर झोळी पसरवतोय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक सुंदर लोकशाही दिली होती. पण पंतप्रधान मोदी देशाला हुकूमशाहीकडे नेत आहेत. दिल्ली…