राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले; पंचगंगेची पाणी पातळी ४१ फूट ७ इंच

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 235.97 दलघमी पाणीसाठा आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्र. 3,4,5,6 व 7 खुले असून सध्या धरणातून 8740 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची…

चिखलीतील सुमारे 300 कुटुंबांचे स्थलांतर

प्रयाग चिखली (वार्ताहर) : सोमवारपासून सलग कर्दनकाळाप्रमाणे इंच इंच वाढत असलेल्या पुराच्या पातळीची धास्ती घेऊन गेल् या तीन दिवसात प्रयाग चिखली गावातील सुमारेवर कुटुंबानी सुरक्षितस्थळी स्थलांतर केले आंबेवाडीतील पन्नासवर कुटुंबांचेही…

चिखली पूरग्रस्तांचा महामार्ग अधिकाऱ्यांना घेराव

प्रयाग चिखली (वार्ताहर) : अवघ्या दोन-तीन दिवसाच्या पावसाने महापूर येतो आणि आमचे सर्वस्व हिरावून नेतो शेती कुजते, व्यवसाय बुडतो रोजगार संपतो, जनावरे मरतात,… वर्षानुवर्षे चिखली परिसरातील पूरस्थिती गंभीर होण्याला कोल्हापूर-…

राधानगरी धरणाचे चार दरवाजे उघडले

कोल्हापूर : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील दाजीपूर अभयारण्य परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळी वाढल्याने धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे आज उघडले आहेत. आज सकाळी पाच आणि सहा क्रमांकाचा तर…

रत्नागिरी, गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी; वाहतूक बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरहून पन्हाळा व रत्नागिरी मार्गावर केर्लीजवळ रस्त्यावर तसेच गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावरून पन्हाळा, बांबवडे व खाली कोकणाकडे म्हणजे रत्नागिरीकडे जाणारी…

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले; पंचगंगा धोका पातळीकडे

कोल्हापूर : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण भरले असून आज सकाळी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. 5.30 वाजता धरणाचे सहा क्रमांकाचा स्वयंचलित दरवाजा उघडला तर 8.30…

प्रयाग चिखली ग्रामस्थांचे स्थलांतर सुरु

प्रयाग चिखली : पुराचे पाणी वाढतच असल्याने प्रयाग चिखली गावातील ग्रामस्थांनी जनावरांसह स्थलांतरास सुरुवात केली आहे. दिवसभरात सुमारे ५० ते ६० कुटुंबांनी जनावरांसह सोनतळी नवीन वसाहतीमध्ये स्थलांतर केले. सलग दुसऱ्यावेळी…

75 बंधारे पाण्याखाली; पंचगंगा नदीची पाणी पातळी ३७ फूट ६ इंचावर

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 225.58 दलघमी पाणीसाठा आहे. धरणातून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी ३७ फूट ६ इंच इतकी असून एकूण ७५ बंधारे पाण्याखाली…

चिखलीकरांनी स्थलांतरित व्हावे; शासनाचे आवाहन

प्रयाग चिखली (वार्ताहर) : मुसळधार पावसामुळे करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली परिसरात पुन्हा एकदा पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून पावसाचा जोर कायम राहिला तर चिखली ग्रामस्थांना दुसऱ्यांदा स्थलांतरित व्हावे लागण्याची…

‌राधानगरी धरण ८६ टक्के भरले

‌‌ ‌राधानगरी (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने धरण ८६ टक्के भरले आहे. धरणाची पाणी पातळी स्थिर असून धरण पूर्ण क्षमतेने भरण्यास अवघे पाच…