राज ठाकरे यांच्यावर ‘ही’ शस्त्रक्रिया

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पाय आणि कंबर दुखण्याचा त्रास सुरू होता. त्यासाठी त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया…

२८५ आमदारांचं मतदान पूर्ण; ‘यांच्या’ मतावर आक्षेप; आता निकालाची प्रतीक्षा

मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र, काँग्रेसनं भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपच्या कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या…

म्हैसाळमध्ये विष पिऊन एकाच कुटुंबातील ९ जणांची आत्महत्या

मिरज : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील अंबिका नगरमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नऊ जणांचा मृत्यू झाल्याने सांगली हादरली असून या घटनेची माहिती…

नवाब मलिक, अनिल देशमुख अजूनही ‘आशावादी’

मुंबई : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सर्वोच्च…

‘…तर मी राष्ट्रपती होऊ शकतो’; अभिजित बिचुकलेंचं ‘असं’ आहे गणित !

मुंबई : बिग बॅास फेम अभिजित बिचुकले राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी १०० आमदारांच्या सह्या आवश्यक असतात. यासाठी बिचुकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…

विधानपरिषदेच्या दहाव्या जागेसाठी कडवी झुंज

मुंबई : विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये कडवी झुंज सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीतील पक्ष अधिक सतर्क झालेले दिसून येत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेतही धक्कादायक…

राज्यसभेप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही महाराष्ट्राची जनता ‘हा’ चमत्कार पाहिल : अजित पवार

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल, अस दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…

राज्यस्तरीय पिक स्पर्धेतील यशाबद्दल कृष्णात जरग यांचा सत्कार

गारगोटी : कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत युवा ग्रामीण पतसंस्था गारगोटीचे संचालक कृष्णात जरग (रा. म्हसवे) यांचा तृतीय क्रमांक आला. यानिमित्त संस्थेच्यावतीने त्यांचा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या…

पंतप्रधानांना ‘माफीवर’ बनावे लागेल; राहुल गांधींचा हल्लाबोल

नवी दिल्ली : पंतप्रधानांना काळे कृषी कायदे परत घ्यावे लागले, त्याच पद्धतीने त्यांना ‘माफीवीर’ होऊन देशातील तरुणांची मागणी मान्य करावी लागेल आणि ‘अग्निपथ’ परत घ्यावे लागेल’ असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते…

मनापासून मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती : जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोल्हापूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते,…

🤙 8080365706