मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. गेल्या काही दिवसांपासून त्यांना पाय आणि कंबर दुखण्याचा त्रास सुरू होता. त्यासाठी त्यांना डॉक्टरांनी शस्त्रक्रिया…
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी २८५ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मात्र, काँग्रेसनं भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप आणि भाजपच्या कसब्याच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या…
मिरज : मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील अंबिका नगरमध्ये एकाच कुटुंबातील ९ जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नऊ जणांचा मृत्यू झाल्याने सांगली हादरली असून या घटनेची माहिती…
मुंबई : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करण्यास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला होता. आता नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी सर्वोच्च…
मुंबई : बिग बॅास फेम अभिजित बिचुकले राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी १०० आमदारांच्या सह्या आवश्यक असतात. यासाठी बिचुकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…
मुंबई : विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये कडवी झुंज सुरु आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीतील पक्ष अधिक सतर्क झालेले दिसून येत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेतही धक्कादायक…
मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीतही चमत्कार घडेल, पण तो कोणाच्या बाजून घडेल हे सोमवारी महाराष्ट्राची जनता पाहिल, अस दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राज्याच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
गारगोटी : कृषी विभागाच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भात पीक स्पर्धेत युवा ग्रामीण पतसंस्था गारगोटीचे संचालक कृष्णात जरग (रा. म्हसवे) यांचा तृतीय क्रमांक आला. यानिमित्त संस्थेच्यावतीने त्यांचा आमदार प्रकाश आबिटकर यांच्या…
नवी दिल्ली : पंतप्रधानांना काळे कृषी कायदे परत घ्यावे लागले, त्याच पद्धतीने त्यांना ‘माफीवीर’ होऊन देशातील तरुणांची मागणी मान्य करावी लागेल आणि ‘अग्निपथ’ परत घ्यावे लागेल’ असा हल्लाबोल काँग्रेसचे नेते…
कोल्हापूर : जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करा.. आत्मविश्वास बाळगा.. खूप मेहनत करा.. अपयश आलं तरी खचून न जाता पुन्हा प्रयत्न करा.. मनापासून झोकून देऊन मेहनत केल्यास निश्चित यशप्राप्ती होते,…