विड्याचे पान खाण्याचे फायदे

सुपारीचे पान हे भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. या छोट्या पानांचा वापर लग्नापासून ते सणांपर्यंत अनेक उत्सवांमध्ये केला जातो. जेवल्यानंतर अनेक जण सुपारीचे पान खातात. पान फक्त चाविलाच नाही तर आरोग्यासाठी देखील…

आजचं राशिभविष्य…..

आजचं राशिभविष्य… जाणून घ्या काय लिहिलंय आज तुमच्या भाग्यात? मेष राशीच्या लोकांना आज कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. संध्याकाळी पाहुणे येऊ शकतात, त्यामुळे काही पैसेही खर्च होतील. आज कार्यक्षेत्रात अधिकाऱ्यांशी…

विविध प्रांतातील कलाकारांचा 13 व 14 मे रोजी शाहू मिलमध्ये कार्यक्रम

कोल्हापूर : विविध प्रांतातील कलाकारांचा लोककलेचा विनामूल्य कार्यक्रम श्री छत्रपती शाहू मिलमध्ये शनिवार दि. 13 मे व रविवार 14 मे रोजी सायंकाळी 6 ते 9 यावेळेत होणार आहे. शनिवार 13…

गावची प्रश्नांची सोडवणूक आपण स्वतः केली पाहिजे :भास्करराव पेरेपाटील

साळवण : आपल्या गावची प्रश्नांची सोडवणूक आपण स्वतः केली पाहिजे. देश महासत्ता करण्यासाठी गावे स्वच्छ समृद्ध आणि स्वयंपूर्ण केली पाहिजे. आपल्या गावचे आर्थिक नियोजन बारकाईने करून नागरिकांना उत्तम सुविधा मिळाल्या…

मेडिकल व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्याचा समाज कल्याण समिती बैठकीत निर्णय

कोल्हापूर : मेडिकल व इंजिनिअरिंग महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्या बाबाच्या निर्णयाबरोबरच इतर अनेक विषयांवर आज (शुक्रवारी) झालेल्या समाजकल्याण समिती बैठकीत बैठकीत चर्चा करून मंजुरी देण्यात आली.…

मोका चक्रीवादळाची तीव्रता वाढली

मुंबई : दिल्लीसह देशातील अनेक भागात तापमान वाढू लागले आहे. बंगालपासून बिहारपर्यंत अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. दुसरीकडे, मोका चक्रीवादळाची तीव्रता वाढत आहे. 12 मे रोजी मध्य बंगालच्या उपसागरात निर्माण…

भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक

मुंबई : कल्याणमध्ये एक धक्कदायक प्रकार घडला आहे. येथे भाजप जिल्हा उपाध्यक्षाच्या जनसंपर्क कार्यालयावर दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. कल्याण पश्चिम येथील वालधुनी परिसरात संदीप सिंग यांचे भाजप जनसंपर्क कार्यालय…

परमबीर सिंग यांची सर्व आरोपांमधून सुटका

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब टाकणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरील सर्व आरोप मागे घेतले आहे. शिंदे सरकारने परमबीर सिंग यांची सर्व आरोपांमधून सुटका…

ते पद रिक्त ठेवणे आमची चूक; अजित पवार

पुणे – राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही भाष्य केले आहे. लातूर दौऱ्यावर असताना सुप्रीम कोर्टाच्या निकालावर मी माझे मत मांडले होते. १६ आमदारांच्या…

लोकशाहीत सर्वात शेवटचे न्यायालय जनतेचे : उद्धव ठाकरे

मुंबई : कोर्टाचा निकाल आला पण लोकशाहीत सर्वात शेवटचे न्यायालय जनतेचे असते. जनतेचा फैसला स्वीकारूया. जनता जे काही ठरवेल ते मान्य करूया असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस…

🤙 8080365706