भारतची बाजू घेत रशियाने कॅनडाला फटकारले….

मास्को – रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी नाझी सैन्याचा संसदेत सन्मान करणाऱ्या कॅनडाला फटकारले आहे. कॅनडाचे हे पाऊल मूर्खपणा आहे असं पुतिन यांनी म्हटलं. खलिस्तानी दहशतवादी हरदीप निज्जर हत्येत भारत…

टीम इंडियाला मोठा धक्का ; शुभमन गीलला डेंग्युची लागण

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलल ताप आला असून शुभमनला डेंग्यूची लागण झाली आहे. मात्र तर 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.भारतीय संघासाठी हा…

कपिल शर्मासह या चार कलाकारांना ईडीने बजावला समन्स

नवी दिल्ली : एक मोठी बातमी समोर येत आहे. महादेव बुक अॅप प्रकरणी हास्य कलाकार कपिल शर्मा, अभिनेत्री हुमा कुरेशी आणि हिना खान हिला ईडीने समन्स बजावलं आहे.याआधी अभिनेता रणबीर…

आजचं राशीभविष्य…

पाहुयात आज तुमच्या भाग्यात नेमकं काय लिहिलंय ते… मेष : आपल्या कुटुंबियांबरोबर वेळ घालवा, त्यामुळे आपल्या एकांतवास आणि एकटेपणावर मात करता येईल. वृषभ : कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला…

हिवाळ्यात लवंग खाण्याचे आरोग्यदायी फायदे..

हिवाळ्यात लवंग खाण्याचे फायदे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. शतकानुशतके लवंग आयुर्वेदात एक औषध गुणधर्मामुळे वापरले जात आहे. लवंग हे बर्‍याच गंभीर आजारांमध्ये प्रभावी असल्याचे मानले जाते. जसे की दातदुखी,…

लोकशाहीचे चारीस्तंभ दबावाखाली असल्याने शिवसेना न्याय मागण्यास जनतेच्या दरबारात : भास्कर जाधव

उचगाव : लोकशाहीचे चारी स्तंभ आज दबावाखाली असल्यानेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला केंद्र शासनाच्या निषेधार्थ जनतेच्या दरबारात जावे लागत आहे, असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी उचगाव (ता. करवीर) येथे…

अजित पवार यांच्या संदर्भात नितेश राणे यांनीच केला उद्धव ठाकरेंना सवाल…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते अजित पवार बंड करत भाजप-शिवसेना गटात जावून उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडले आहेत. त्याचवेळी अजित पवार…

तुमचं काय ते बघून घ्या असं म्हणत , विराट कोहलीने झटकले हात…

नवी दिल्ली : तुमचं काय ते बघून घ्या! ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्याआधी विराट कोहलीने केले हात झटकले ,भारतामध्ये यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना इंग्लंड…

भारतासमवेत तणाव वाढवायचा नाही : जस्टिन ट्रूडो

ओटावा: भारतासमवेत तणाव वाढवायचा नाही. आमचे राजनैतिक अधिकारी भारतात उपस्थित रहाणे कॅनडासाठी महत्त्वाचे आहे. कठीण काळातही भारतासमवेत चांगले संबंध निर्माण करण्यासाठी आम्ही अशी पावले उचलत राहू, असे विधान कॅनडाचे पंतप्रधान…

मीठ खाणे बंद केल्याने श्रीदेवीचा मृत्यू ; बोनी कपूर यांचा खुलासा

मुंबई: जेवणात मीठ आवश्यक मानले जाते आणि त्यामुळे पदार्थांची चवही वाढते. मीठ हे सोडियम आणि क्लोराईडचे बनलेले रासायनिक संयुग आहे आणि आपण ते आपल्या दररोजच्या आहारात वापरतो. बहुतेक लोकांना हे…

🤙 8080365706