कोल्हापूर: कोल्हापूर येथे 5 डिसेंबर रोजी कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात 52 वा थानपिर विजय दिवस कार्यक्रम संपन्न झाला. सूत्रसंचालक रमेश निर्मळे, स्वागत सुभाष कांबळे, त्रिशरण पंचशील संदीप कांबळे, प्रस्तावना सुधीर…
करवीर: कुरुकली ता.करवीर येथीलसेवानिवृत मंडल अधिकारी टी.आर.पाटील’ यांनी महसुल विभागात प्रामाणिकपणे काम केल्याबद्दल तसेच अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रारंभी कोल्हापूर जिल्हा तलाठी व मंडल…
नवी दिल्ली: भारतातील अनेकजण कामगार म्हणून सौदी अरेबियामध्ये जात असतात. सौदीने घरगुती कामगारांसाठीच्या नियमात एक महत्त्वाचा बदल केला आहे. सौदी सरकारची अधिकृत वेबसाईट सौदी गॅजेटमध्ये याची माहिती देण्यात आली आहे.…
कोल्हापूर (प्रतिनिधी) नव महाराष्ट्राचे शिल्पकार पहिले मुख्यमंत्री व पंचायतराजचे जनक माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या ३८ व्या पुण्यतिथी निमित्त राज्याचे माजी गृहमंत्री आ.सतेज पाटील यांच्या हस्ते व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे…
नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या हिटलर वक्तव्यावर इस्रायलने आक्षेप घेतला आहे. इस्त्रायलकडून परराष्ट्र मंत्रालयाला पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे.पीटीआय वृत्तसंस्थेनं याबाबत वृत्त दिलं आहे. इस्रायली दूतावासाने परराष्ट्र…
नवी दिल्ली: म्यानमारच्या चीन राज्यात एअरस्ट्राईक आणि भीषण गोळीबारामुळे गेल्या २४ तासांपासून त्या देशात अराजकता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भारताच्या मिझोरामच्या सीमेवरून मोठ्या प्रमाणावर म्यानमारच्या नागरिकांनी प्रवेश केला…
तेल अविव: मागच्या महिन्याभरापासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. हे युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालले आहे. अशातच आता अमेरिकेने इस्रायलच्या मदतीसाठी आण्विक पाणबुडी पाठवली आहे.तर दुसरीकडे इस्रायलचे…
कोल्हापूर : राज्य शासनाने राज्याचा उपक्रम म्हणून कोल्हापूर शाही दसरा साजरा करण्याचे ठरविले आहे. या महोत्सवात कोल्हापूरातील आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीयस्तरावर उत्तुंग कामगिरी केलेल्या महिलेला सन्मानित करण्यासाठी “करवीर तारा” हा पुरस्कार…
हुपरी (प्रतिनिधी):- उसाचा दुसरा हप्ता ४०० रूपये प्रतिटन या व राज्यातील साखर कारखान्यांचे वजन काटे डिझीटल केल्याशिवाय यंदा गाळपास परवानगी देऊ नये, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संस्थापक राजू शेट्टी…
नवी दिल्ली : भूकंपाच्या धक्क्याने दिल्ली-एनसीआर पुन्हा हादरलं आहे. दिल्लीसह नोएडा, गाजियाबाद, ग्रेटर नोएडा, फरीदाबाद आणि गुरुग्राममध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दोन आठवड्यात दुसऱ्यांदा दिल्ली-एनसीआर भूकंपाने हादरले असून लोकांमध्ये दहशतीचे वातावरण…