नवी दिल्ली: खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर India-Canada कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भारताविषयीच्या वक्तव्यानंतर भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत.खलिस्तानच्या मुद्यावर भारतासोबतचा वाद कॅनडाला महागात पडला आहे.…
