कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालय १५ फेब्रुवारीपर्यंत बंद…..

कोल्हापूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येत्या 15 फेब्रुवारी २०२२ पर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय पूर्णपणे बंद करण्याचा आदेश शिक्षणाधिकारी एकनाथ अंबोकर यांनी सर्व शाळांना आज…

गगनगडावर हजरतवली गैबीसाहेब उरूस व विठ्ठलाई देवीचा उत्सव

गगनबावडा (प्रतिनिधी) : गगनबावडा येथील गगनगडावरील हजरतवली गैबीसाहेब व श्री विठ्ठलाईदेवीचा उरूस उत्सव गुरुवारी (दि.13) रोजी आहे. या उत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोना निर्बंधामुळे यावर्षीचा हा उत्सव साधेपणाने साजरा…

कोल्हापूर जिल्हा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात अव्वल..

कोल्हापूर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतल्या गेलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ. ५ वी) शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक (इ. ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता याद्या परिषदेच्या…

आई अंबाबाई आणि दख्खनच्या राजाच्या दर्शनावर पुन्हा मर्यादा…

कोल्हापूर: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या दर्शनासाठी आता तासाला केवळ चारशे भाविकांनाच ऑनलाईन बुकींग करून दर्शन मिळणार आहे. सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत…

रेल्वे प्रवाशांसाठी आता प्रवास महागणार….

भारतीय रेल्वेने घेतलेल्या एका निर्णयामुळे आता रेल्वे प्रवाशांसाठी प्रवास महागणार आहे. रेल्वे स्थानकांच्या विकासाठी तसेच पुन:बांधणीसाठी रेल्वे प्रवाशांच्या खिशाला हात घालण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. रेल्वे स्थानकांच्या कामांसाठी लागणारा…

एसटी संपाबाबत शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक….

मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीसाठी दोन महिन्यांपासून सुरु असलेला संपावर अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. यामुळे राज्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. यावर तोडगा निघेपर्यंत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा यासह एसटीच्या…

भाजपच्या १२ आमदारांचं निलंबन मागे घेतलं जाणार?

मुंबई : भाजप आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत अर्ज करण्यात आला होता. आज त्या अर्जाची विधानसभा उपाध्यक्षांकडून दखल घेण्यात आली असून निलंबनाबाबत पुनर्विचार करण्यात येणार आहे. याबाबत आज दुपारी दोन वाजता…

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू…

देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुका सात टप्प्यांमध्ये घेण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे तर…

मराठा आरक्षण बाबत विनोद पाटील यांच्या पुनर्विचार याचिकेवर ‘या दिवशी ‘ होणार सुनावणी….

मुंबई: मराठी आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाला आहे. विनोद पाटील यांच्याकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे विनोद पाटील यांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात…

शेतकऱ्यांना वीज देयक थकबाकीत ५० टक्के माफीची संधी मार्चपर्यंत….

पुणे: शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीज देयकातून ६६ टक्के सवलत मिळविण्याची संधी मार्चपर्यंत उपलब्ध राहणार आहे. मार्च २०२२ पर्यंत चालू वीज देयक तसेच सुधारित थकबाकीमधील केवळ ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित…

🤙 8080365706