राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी डॉ. प्रल्हाद माने समूह समन्वयक

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या समाजशास्त्र अधिविभागातील डॉ. प्रल्हाद माने यांची भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयामार्फत १७ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेसाठी समूह समन्वयक आणि राष्ट्रीय परीक्षक म्हणून निवड झाली आहे. संसदीय…

मीडिया स्पेक्ट्रमच्या संविधान विशेषांकाचे प्रकाशन

कोल्हापूर:  भारतीय राज्यघटना मौलिक असून ती जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असे मत कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केले.         शिवाजी विद्यापीठाच्या एम. ए. मास…

बी.आर. खेडकर शिल्पकला कार्यशाळेला शिवाजी विद्यापीठात उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर: शिल्पमहर्षी शिल्पकार स्व. बी.आर. खेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त पुणे येथील शिल्पसम्राट कला स्टुडिओ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या शिल्पकला कार्यशाळेला आबालवृद्ध कलाकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ४८…

अहिल्यादेवी होळकर सत्त्वशील राजकारणी: विनया खडपेकर

कोल्हापूर: अहिल्यादेवी होळकर यांनी सत्त्वशील राजकारणी म्हणून होळकरशाहीचे नाव उंचावले, असे गौरवोद्गार ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांनी काढले.         शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासनातर्फे त्यांच्या त्रिशताब्दी जयंती…

विवेकानंद मध्ये 4 व 5  फेब्रुवारी रोजी विवेकानंद महोत्सवाचे आयोजन

कोल्हापूर (पांडुरंग फिरींगे) विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळवून  देण्यासाठी  विवेकानंद कॉलेजच्या  वतीने  दरवर्षी पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विवेकानंद महोत्सव शोध चैतन्याचा  या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. गेली पाच…

डी. वाय.पाटील इंजिनीअरिंग साळोखेनगर येथील जॉब फेअरमधून 117 जणांना नोकरी

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, साळोखेनगर येथे आयोजित केलेल्या जॉब फेअरला युवा वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांचा सहभाग असलेल्या या जॉब फेअरमध्ये 117 विद्यार्थ्याना नोकरीची…

शरण साहित्य हा मानवतेचा खजिना: डॉ. अरविंद जत्ती

कोल्हापूर: महात्मा बसवेश्वर यांचे विचार आजच्या काळातही प्रेरक असून शरण साहित्य म्हणजे मानवतेचा खजिना आहे. त्यामुळे शरण साहित्य अध्यासनाच्या रुपाने शिवाजी विद्यापीठात शरण इतिहासाचे एक नवे सुवर्णपान लिहीले जात आहे,…

वाहतूक सुरक्षेसाठी प्रबोधनाची गरज: सत्यराज घुले

कोल्हापूर -:विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरक्षेसाठी शाळा, गाव,कुटुंब यांचे प्रबोधन करावे.अपघात समयी जखमींना मदत करण्यासाठी महामार्ग मृत्युंजय दुत, महामार्ग पोलिस यांना मदत करून जखमीसाठी देवदूत बनावे असे प्रतिपादन उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत…

शिवाजी विद्यापीठामध्ये ‘शोध होळकरशाहीचा’ विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्यावतीने ‘शोध होळकरशाहीचा‘ या विषयावर दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ५.०० या कालावधीत  एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.     विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या सभागृहात आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्रात ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांचे बीजभाषण होणार असून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.  चर्चासत्रामध्ये डॉ.देवीदास पोटे, डॉ.प्रभाकर कोळेकर, सुमितराव लोखंडे, विनिता तेलंग, डॉ.रणधीर शिंदे, डॉ.संतोष पिंगळे, डॉ.अवनीश पाटील, रामभाऊ लांडे, डॉ.निलेश शेळके हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत.  कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ.मच्छिंद्र गोफणे आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी केले आहे.

पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत कृषी रोबोट, धरण आपत्ती सूचना प्रणाली प्रथम; आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर: नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात झालेल्या ‘पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धा २०२४-२५’ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी तीन पारितोषिके प्राप्त करून अंबाला येथे मार्चमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन…

🤙 8080365706