वाहतूक सुरक्षेसाठी प्रबोधनाची गरज: सत्यराज घुले

कोल्हापूर -:विद्यार्थ्यांनी वाहतूक सुरक्षेसाठी शाळा, गाव,कुटुंब यांचे प्रबोधन करावे.अपघात समयी जखमींना मदत करण्यासाठी महामार्ग मृत्युंजय दुत, महामार्ग पोलिस यांना मदत करून जखमीसाठी देवदूत बनावे असे प्रतिपादन उजळाईवाडी महामार्ग पोलिस मदत…

शिवाजी विद्यापीठामध्ये ‘शोध होळकरशाहीचा’ विषयावर एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

कोल्हापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्यावतीने ‘शोध होळकरशाहीचा‘ या विषयावर दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० ते ५.०० या कालावधीत  एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.     विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागाच्या सभागृहात आयोजित या राष्ट्रीय चर्चासत्रात ज्येष्ठ लेखिका विनया खडपेकर यांचे बीजभाषण होणार असून विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के अध्यक्षस्थान भूषविणार आहेत.  चर्चासत्रामध्ये डॉ.देवीदास पोटे, डॉ.प्रभाकर कोळेकर, सुमितराव लोखंडे, विनिता तेलंग, डॉ.रणधीर शिंदे, डॉ.संतोष पिंगळे, डॉ.अवनीश पाटील, रामभाऊ लांडे, डॉ.निलेश शेळके हे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत.  कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यासनाचे समन्वयक डॉ.मच्छिंद्र गोफणे आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांनी केले आहे.

पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत कृषी रोबोट, धरण आपत्ती सूचना प्रणाली प्रथम; आंतरराष्ट्रीय संशोधन स्पर्धेसाठी निवड

कोल्हापूर: नवी मुंबई येथील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठात झालेल्या ‘पश्चिम विभागीय अन्वेषण संशोधन स्पर्धा २०२४-२५’ मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी तीन पारितोषिके प्राप्त करून अंबाला येथे मार्चमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संशोधन…

विद्यापीठात ई- कंटेंट कार्यशाळेचा समारोप 

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र व एम.ए. मास कम्युनिकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम उषा अंतर्गत ‘डिझाईन अँड डेव्हलपमेंट ऑफ इ- कंटेन्ट फॉर ऑनलाईन लर्निंग अँड मूक्स’…

गतिशीलता आणि स्वावलंबन हा गांधींचा चरख्यामागील विचार: डॉ.सुनीलकुमार लवटे

कोल्हापूर: महात्मा गांधी यांनी चरख्याच्या माध्यमातून नागरी समाजाची प्रतिष्ठापना करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी आणि देशाच्या विकासासाठी गांधीजींनी अनेक प्रयोग केले. गतीशीलता आणि स्वावलंबन हा चरख्यामागचा खरा विचार आहे, असे…

डी. वाय पाटील कृषी विद्यापीठाच्या 13 विद्यार्थ्यांची डी – मार्टमध्ये निवड

कोल्हापूर:डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ, तळसंदे येथे डी मार्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये १३ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.         24 व…

ग्रंथालयांनी नवतंत्रज्ञान अंगिकारण्याची गरज: डॉ. विनायक बंकापूर

कोल्हापूर: बदलत्या तंत्रज्ञानाच्या गतीने बदलण्याचे आव्हान आज सर्वच क्षेत्रांसमोर आहे. ग्रंथालयांनीही नवतंत्रज्ञान अंगिकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन बेळगावच्या राणी चन्नम्मा विद्यापीठाचे डॉ. विनायक बंकापूर यांनी काल (दि. २९) येथे केले.…

‘होय होय वारकरी’ पुस्तकात वारकरी परंपरांचा चिकित्सक वेध: प्रा. प्रवीण बांदेकर

कोल्हापूर: वारकरी संप्रदायाच्या परंपरांचा चिकित्सक वृत्तीने वेध घेणारे ‘होय होय वारकरी’ हे मराठीतील एक महत्त्वाचे पुस्तक आहे, असे मत प्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांनी आज येथे व्यक्त केले.  …

स्त्री-भ्रूण हत्या रोखण्यात महिलांची भूमिका महत्त्वाची: डॉ. विलास शिंदे

कोल्हापूर: स्त्री भ्रूण हत्या रोखण्यामध्ये महिलांची फार महत्त्वाची भूमिका आहे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाचे ‘बेटी बचाओ अभियान’ आणि विद्यार्थी विकास विभाग…

डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाच्या दोन माजी विद्यार्थ्यांची अन्न व प्रशासन विभागात निवड

तळसंदे – डॉ. डी. वाय. पाटील कृषि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नम्रता मोहिते व प्रणव जिनगर यांची अन्न सुरक्षा अधिकारी पदावर राज्य शासनाच्या सेवेत निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात…

🤙 8080365706