कुडित्रे: खुपिरे (ता. करवीर) येथील बलभीम विकास सेवा संस्थेच्या निवडणुकीत सत्ताधारी बलभीम शेतकरी विकास पॅनेलने सर्वच्या सर्व १७ जागा मिळवून विजय संपादन केला. रविवारी निवडणुकीसाठी मतदान होऊन सायंकाळी मतमोजणी झाली.…
कोल्हापूर : करवीर तालुक्यातील हसूर दुमाला येथे भरधाव मोटारकारने शाळेला निघालेल्या विद्यार्थ्यांना उडवल्याची घटना आज, सोमवारी सकाळी घडली. या अपघातात सी. बी. पाटील विद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यासह एकूण सहा जण जखमी…
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना उद्या, मंगळवारी प्रसिद्ध होणार आहे. महापालिकेच्या सर्व कार्यालयांत आणि ऑनलाइन ही प्रभागरचना पाहता येणार आहे. यासंबंधी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांत आणि इच्छुकांत प्रचंड उत्सुकता…
कोल्हापूर : करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात उत्तरायण कालखंडातील किरणोत्सव सोहळा सुरू झाला आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवारी पूर्ण किरणोत्सव झाला. मावळतीची सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीच्या चेहऱ्यापर्यंत पूर्ण क्षमतेने पोहोचून किरिटापर्यंत त्यांचा…
सांगलीः पुष्पा या चित्रपटाची पुनरावृत्ती सांगलीमध्ये घडली आहे. रक्तचंदनाची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये तब्बल अडीच कोटीचे चंदन जप्त करण्यात आले आहे. तर याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी…
कोल्हापूर : केंद्र सरकारने सुरू केलेल्या ई-श्रमिक पोर्टलवर जिल्ह्यातील दोन लाख ७५ हजार ५७४ जणांची नोंदणी झाली आहे.स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्ष यांनी यासाठी शिबिराचे आयोजन केले होते.…
कोल्हापूर : कोरोना संसर्गाचे धोके लक्षात घेता पोलिसांसाठी बूस्टर डोसच्या कॅम्पचे आयोजन करण्यास सुरुवात केली आहे. आवश्यक ती काळजी घ्या, धोका वाढतोय, अशा सूचनाही प्रशासनाकडून पोलिसांना केल्या जात आहेत. कोरोना…
कोल्हापूर : कोल्हापूर-मिरज मार्गाचे विद्युतीकरण झाले. पण, विद्युतीकरणाबरोबरच दुहेरीकरणाचीही मागणी होती. विद्युतीकरण पूर्ण झाले; पण दुहेरीकरणाचे काय?कोल्हापूर-मिरज दुहेरीकरण होणार का? असे अनेक प्रश्न आहेत. पुणे विभागातील प्रमुख मार्गांचे दुहेरीकरण करण्यात…
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशांनुसार शिवाजी विद्यापीठ अधिविभाग व संलग्नित महाविद्यालये, शिक्षण संस्थांमधील लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे नियमित वर्ग 1 फेब्रुवारीपासून प्रत्यक्षरीत्या ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत.त्यामुळे पुन्हा…
मुंबई : काही आठवड्यांपूर्वी आपल्या मतदारसंघामध्ये बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मोदींचा उल्लेख करत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा गोंधळ झाल्यानंतर आता नाना पटोले पुन्हा एकदा वादात अडकलेत. महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त…