औरंगाबाद: भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा वेरुळ लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उभारलेला भगवान महावीरांच्या शिकवणीचे प्रतिनिधित्व करणारा जैन कीर्ती स्तंभ हटवण्याची किंवा स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. ही…
